शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 23:03 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

ठळक मुद्देआॅनलाईन प्रक्रिया : आठ दिवसात संपणार योजनेची मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. गुरूवारपर्यत दोन लाख पाच हजार शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे तर एक लाख ९० हजार शेतकºयांनी अर्ज भरले आहेत. या आठवड्यात ‘आपले सरकार’ या पोर्टलसाठी सर्व्हरचा वेग वाढला असल्याने अर्जांची संख्यावाढ झाली आहे.योजनेची १५ सप्टेंबर डेडलाईन आहे. मात्र, या अवधीत सर्व पात्र शेतकºयांचे अर्ज भरणे शक्य नाही. तसेच ग्रामीण भागात व मेळघाटात इंटरनेटची समस्या असल्याने या योजनेला किमान दोन आठवड्यांची मुदतवाढ द्यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे. शासनाने १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ या कालावधीत दीड लाखापर्यंत थकबाकीदार शेतकºयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. कर्जाची नियमित परतफेड करणाºया शेतकºयांना २५ हजारापर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. तसेच कर्ज माफीचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्च २०१६ अखेर वाटप कर्जापैकी ३० जून २०१६ पर्यत किंवा नंतर झालेल्या पुनर्गठनापैकी ३१ जुलै २०१७ पर्यत वसूल न झालेले थकीत व उर्वरीत हप्ते यांचा समावेश आहे. सुरूवातपासूनच या योजनेचे सर्र्व्हर डाऊन, नेट कनेक्टीव्हीटी नाही, बायोमॅट्रीक डिव्हायस कनेक्ट न होणे, शेतकºयांना केंद्रचालकांचे असहकार्य, आॅनलाईन अर्जासाठी शेतकºयांकडून पैसे उकळणे आदी समस्यांमध्ये कर्जमाफीची आॅनलाईन प्रक्रिया रखडली होती. आता जिल्हा प्रशासनाने गंभीरतेने घेतल्याने आॅनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.पुनर्गठनच्या कर्जास मिळणार लाभकर्जदार शेतकºयांचे ३१ जुलै रोजी पुनर्गठीत कर्जाचे थकीत हप्ते पुढील काळातील येणे हप्ते, चालू अल्प किंवा मध्यम मुदत कर्ज मिळून एकूण कमाल रक्कम दीड लाख इतक्या मर्यादेपर्यत च्या रकमेला संपूर्ण कर्जमाफी मिळण्यास पात्र आहेत. ही रक्कम दीड लाखांपेक्षा जास्त होत असल्यास संबंधित कर्जदार शेतकºयाने त्याच्या हिश्याची दीड लाखांवरील थकीत कर्जाची व्याजासह रक्कम दीड लाखाच्या मर्यादेत भरणा केल्यास दीड लाखापर्यतची कर्जमाफीची रक्कम शासनातर्फे देण्यात येणार आहे.सहकार विभागाच्या पथकांनी अनेक केंद्रांना भेटी दिल्यात. शेतकºयांना उद्भवणाºया समस्यांसंदर्भात मार्गदर्शन केले. येणाºया अडचणी शासनाकडे मांडल्या. आता सर्व्हरचा वेग वाढला असल्याने अधिकाधिक अर्ज भरल्या जात आहेत-गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक