शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

दोन लाख शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 23:03 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

ठळक मुद्देआॅनलाईन प्रक्रिया : आठ दिवसात संपणार योजनेची मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. गुरूवारपर्यत दोन लाख पाच हजार शेतकºयांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे तर एक लाख ९० हजार शेतकºयांनी अर्ज भरले आहेत. या आठवड्यात ‘आपले सरकार’ या पोर्टलसाठी सर्व्हरचा वेग वाढला असल्याने अर्जांची संख्यावाढ झाली आहे.योजनेची १५ सप्टेंबर डेडलाईन आहे. मात्र, या अवधीत सर्व पात्र शेतकºयांचे अर्ज भरणे शक्य नाही. तसेच ग्रामीण भागात व मेळघाटात इंटरनेटची समस्या असल्याने या योजनेला किमान दोन आठवड्यांची मुदतवाढ द्यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे. शासनाने १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ या कालावधीत दीड लाखापर्यंत थकबाकीदार शेतकºयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. कर्जाची नियमित परतफेड करणाºया शेतकºयांना २५ हजारापर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. तसेच कर्ज माफीचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्च २०१६ अखेर वाटप कर्जापैकी ३० जून २०१६ पर्यत किंवा नंतर झालेल्या पुनर्गठनापैकी ३१ जुलै २०१७ पर्यत वसूल न झालेले थकीत व उर्वरीत हप्ते यांचा समावेश आहे. सुरूवातपासूनच या योजनेचे सर्र्व्हर डाऊन, नेट कनेक्टीव्हीटी नाही, बायोमॅट्रीक डिव्हायस कनेक्ट न होणे, शेतकºयांना केंद्रचालकांचे असहकार्य, आॅनलाईन अर्जासाठी शेतकºयांकडून पैसे उकळणे आदी समस्यांमध्ये कर्जमाफीची आॅनलाईन प्रक्रिया रखडली होती. आता जिल्हा प्रशासनाने गंभीरतेने घेतल्याने आॅनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.पुनर्गठनच्या कर्जास मिळणार लाभकर्जदार शेतकºयांचे ३१ जुलै रोजी पुनर्गठीत कर्जाचे थकीत हप्ते पुढील काळातील येणे हप्ते, चालू अल्प किंवा मध्यम मुदत कर्ज मिळून एकूण कमाल रक्कम दीड लाख इतक्या मर्यादेपर्यत च्या रकमेला संपूर्ण कर्जमाफी मिळण्यास पात्र आहेत. ही रक्कम दीड लाखांपेक्षा जास्त होत असल्यास संबंधित कर्जदार शेतकºयाने त्याच्या हिश्याची दीड लाखांवरील थकीत कर्जाची व्याजासह रक्कम दीड लाखाच्या मर्यादेत भरणा केल्यास दीड लाखापर्यतची कर्जमाफीची रक्कम शासनातर्फे देण्यात येणार आहे.सहकार विभागाच्या पथकांनी अनेक केंद्रांना भेटी दिल्यात. शेतकºयांना उद्भवणाºया समस्यांसंदर्भात मार्गदर्शन केले. येणाºया अडचणी शासनाकडे मांडल्या. आता सर्व्हरचा वेग वाढला असल्याने अधिकाधिक अर्ज भरल्या जात आहेत-गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक