शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

समाजकल्याण वसतिगृहात आॅनलाईन प्रवेश

By admin | Updated: June 21, 2014 23:48 IST

इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होताच पुढील शिक्षणासाठी प्रवेशाची लगीनघाई सुरु झाली आहे. समाजकल्याण विभागाच्या वसतिगृह प्रवेशासाठी २३ जूनपासून आॅनलाईन प्रक्रिया राबविली जाणार आहे.

२३ जूनपासून प्रक्रिया : २६०० विद्यार्थी क्षमताअमरावती : इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होताच पुढील शिक्षणासाठी प्रवेशाची लगीनघाई सुरु झाली आहे. समाजकल्याण विभागाच्या वसतिगृह प्रवेशासाठी २३ जूनपासून आॅनलाईन प्रक्रिया राबविली जाणार आहे.अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी, या अनुषंगाने शासनाने जिल्ह्यात समाजकल्याणचे ११ वसतिगृहे मुलांची तर ११ वसतिगृहे मुलींची उपलब्ध करुन दिली आहेत. यापूर्वी काही वसतिगृहांत इयत्ता आठवीपासून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येते. मात्र दहावीचा निकाल लागताच नवीन प्रवेशप्रक्रिया शासन निर्णयानुसार घेण्याची तयारी समाजकल्याण विभागाने चालविली आहे. आॅनलाईन प्रवेश हा इयत्ता अकरावी व पदवीच्या पहिला वर्गापासून दिला जाणार आहे. वसतिगृहाच्या प्रवेशासाठी पासवर्ड हा शिष्यवृत्तीच्यावेळी असलेला पासवर्ड ठरविण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज भरताना वसतिगृहाच्या प्रवेशासाठी शिष्यवृत्तीचाच पासवर्ड टाकावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त पी. बी. नाईक यांनी केले आहे.