शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

समाजकल्याण वसतिगृहात आॅनलाईन प्रवेश

By admin | Updated: June 21, 2014 23:48 IST

इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होताच पुढील शिक्षणासाठी प्रवेशाची लगीनघाई सुरु झाली आहे. समाजकल्याण विभागाच्या वसतिगृह प्रवेशासाठी २३ जूनपासून आॅनलाईन प्रक्रिया राबविली जाणार आहे.

२३ जूनपासून प्रक्रिया : २६०० विद्यार्थी क्षमताअमरावती : इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होताच पुढील शिक्षणासाठी प्रवेशाची लगीनघाई सुरु झाली आहे. समाजकल्याण विभागाच्या वसतिगृह प्रवेशासाठी २३ जूनपासून आॅनलाईन प्रक्रिया राबविली जाणार आहे.अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी, या अनुषंगाने शासनाने जिल्ह्यात समाजकल्याणचे ११ वसतिगृहे मुलांची तर ११ वसतिगृहे मुलींची उपलब्ध करुन दिली आहेत. यापूर्वी काही वसतिगृहांत इयत्ता आठवीपासून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येते. मात्र दहावीचा निकाल लागताच नवीन प्रवेशप्रक्रिया शासन निर्णयानुसार घेण्याची तयारी समाजकल्याण विभागाने चालविली आहे. आॅनलाईन प्रवेश हा इयत्ता अकरावी व पदवीच्या पहिला वर्गापासून दिला जाणार आहे. वसतिगृहाच्या प्रवेशासाठी पासवर्ड हा शिष्यवृत्तीच्यावेळी असलेला पासवर्ड ठरविण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज भरताना वसतिगृहाच्या प्रवेशासाठी शिष्यवृत्तीचाच पासवर्ड टाकावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त पी. बी. नाईक यांनी केले आहे.