शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कांदा २०० रुपये क्विंटल

By admin | Updated: May 30, 2017 00:16 IST

तालुक्यात दरवर्षीच्या तुलनेत कांद्याच्या पेरणीत वाढ झाली आहे. मात्र भाव पडल्याने कांद्याने शेतकऱ्यांचा वांदा केला आहे.

उत्पादक हवालदिल : कांद्याचा झाला वांदालोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : तालुक्यात दरवर्षीच्या तुलनेत कांद्याच्या पेरणीत वाढ झाली आहे. मात्र भाव पडल्याने कांद्याने शेतकऱ्यांचा वांदा केला आहे. पेरणी खर्च निघणे कठीण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील वर्षी तालुक्यात ५५० हेक्टर क्षेत्रात कांदा पिकाची लागवड करण्यात आली होती. मात्र यंदा ही लागवड २५ टक्के वाढून ६७५ हेक्टरपर्यंत पोहोचली. कांदा लागवडीकरिता मोठ्या प्रमाणात खर्च लागत असून बियाणे खरेदी, मशागत, रासायनिक खते, निंदन आदींचा खर्च लागतो. या खर्चाच्या बदल्यात शेतकऱ्यांना एकरी ७० ते ८० क्विंटल कांदा पिकतो. यंदा मात्र कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. शेतकऱ्यांनी ९० दिवसापर्यंत आपल्या शेतात पिकविलेला कांदा बाजारात २५० ते ३०० रूपये क्विंटल प्रमाणेच खरेदी होत आहे. कांदा हे पीक जास्त काळ ठेवता येत नसून इतक्या मोठ्या प्रमाणात पिकणाऱ्या पिकाला ठेवण्याकरिता शेतकऱ्यांजवळ कोणतीच सुविधा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवाढीची वाढ न बघता मिळेल त्या भावात कांदा विकावा लागत आहे. कांदा पीक वातावरण व परिस्थिती बघता पेरणीयोग्य आहे. मात्र पिकाचे भाव पडल्याने हे पीक नुकसानदायक ठरत आहे. पिकाच्या लागवडीचा खर्चही निघत नसून ७५ टक्के खर्च वाढीव झाला आहे.- अनिल खुळे, शेतकरीहोलसेल दरात कांदा २०० प्रतिक्विंटल मिळत असून चिल्लर विक्री ५ रुपये किलोप्रमाणे सुरू आहे. यावर्षी कांदा पीक भरपूर असल्याने तुलनेत उठाव कमी आहे.- शंकरराव सोनकर, व्यापारी