शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एक रुपयाने शेतकऱ्यांचे वाचले ६७ कोटी पीक विमा; पहिल्यांदा राज्य शासन भरणार शेतकऱ्यांचा प्रिमियम

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: August 7, 2023 16:00 IST

अमरावती : यंदाच्या खरीप हंगामापासून राज्य शासन स्व:ताचा व शेतकऱ्यांचा हिस्सा पीक विमा कंपनीकडे भरणा करणार आहे. यावर्षी ५.०९ ...

अमरावती : यंदाच्या खरीप हंगामापासून राज्य शासन स्व:ताचा व शेतकऱ्यांचा हिस्सा पीक विमा कंपनीकडे भरणा करणार आहे. यावर्षी ५.०९ लाख शेतकऱ्यांनी केवळ एक रुपयात सहभाग नोंदविल्याने विमा हप्त्याचे तब्बल ६७ कोटी रुपये वाचले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यंदाच्या खरी हंगामात रेकार्डब्रेक असा ५,०९,२२४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविलेला आहे. या सर्व शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये पीक विमा योजनेसाठी नोंदणी केल्याने दोन टक्क्यांप्रमाणे ६६ कोटी ७४ लाखांचा प्रिमियम त्यांना भरवा लागलेला नाही.

त्याऐवजी राज्य शासनाद्वारा स्व:ताचे १५७.४३ कोटी व शेतकऱ्यांचे ६६.७४ कोटी असे एकूण २२४.२२ कोटींचा प्रिमियम पीक विमा कंपनीकडे भरण्यात येणार आहे. यासोबतच केंद्र शासनदेखील स्व:ताचा १५७.४३ कोटींचा प्रिमियम भरणा करणार आहे.