शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

जिल्हा परिषद बदली प्रक्रियेवर हरकतीचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:13 IST

अमरावती : जिल्हा परिषदेत नुकत्याच पार पडलेल्या बदली प्रक्रियेवर ५० कर्मचाऱ्यांनी हरकती नोंदवल्या. त्यामुळे प्रशासनाची डोकेदूखी वाढणार आहे. ...

अमरावती : जिल्हा परिषदेत नुकत्याच पार पडलेल्या बदली प्रक्रियेवर ५० कर्मचाऱ्यांनी हरकती नोंदवल्या. त्यामुळे प्रशासनाची डोकेदूखी वाढणार आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्थापन केलेल्या तक्रार निवारण समितीकडे या कर्मचाऱ्यांनी न्यायासाठी धाव घेतली आहे.

२६ ते २८ असे तीन दिवस प्रशासनाकडून १० विभागातील २७६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. प्रशासकीय, विनंती बदल्याचा यात समावेश होता. यातील ५० कर्मचारी हे नाराज असल्याने त्यांनी त्यावर हरकती नोंदविल्या आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेत गठित करण्यात आलेल्या तक्रार निवारण समितीकडे या तक्रारी दाखल केल्या आहेत. ३० जुलैपर्यंत ५० कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदने दिलीत. आजार, कौटुंबिक कारण, अशंत: बदल करून देण्यासह विविध कारणे दाखल हरकतीत नमूद आहेत. त्यामुळे प्रशासनाची आता कसरत लागणार आहे.

बॉक्स

विभागनिहाय दाखल हरकती

पंचायत ६, आरोग्य २३, पशुसंवर्धन २, बांधकाम १, महिला व बालकल्याण १ शिक्षण विभाग ८, सामान्य प्रशासन ९ याप्रमाणे तक्रार निवारण समितीकडे हरकती दाखल केल्या आहेत.

कोट

बदली प्रक्रिया नियमानुसार घेण्यात आली आली निवेदनांची पडताळणी केली जाईल त्यानंतर पुढील कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात केली जाणार आहे.

- तुकाराम टेकाळे,

उपमुख्य कार्यकारी अधिकारी

सामान्य प्रशासन