शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पोषण आहाराची ‘टेस्ट’ राहणार बेस्टच; पथकांची नजर!

By जितेंद्र दखने | Updated: October 27, 2023 19:26 IST

जिल्हाभरातील शाळांमध्ये जाऊन करणार तपासणी

अमरावती : राज्यातील शाळांतील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचा पोषण आहार जाऊन करणार तपासणी दिला जावा, यासाठी भरारी व दक्षता पथके स्थापन केलेली आहेत. या पथकांना कोणत्याही शाळेत जाऊन आता पोषण आहार तपासण्याचे आदेश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. यासंदर्भात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करणे बंधनकारक केले आहे. शहरी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कायम राहावी, विद्यार्थ्यांना पौष्टिक अन्न मिळावे व यातून त्यांची शारीरिक वाढ व्यवस्थित व्हावी, यासाठी केंद्र शासन व राज्य, शासनाच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबविण्यात येते आहे.

वर्षाला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो. या योजनेंतर्गत जिल्हाभरातील २ हजार ३८८ शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या २ लाख ४६ हजार ४५६ विद्यार्थ्यांना आहाराचा लाभ मिळवून देण्यात येतो. या शालेय पोषण आहार तपासणीसाठी सर्व मनपा आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिका व नगर परिषदांचे मुख्याधिकारी, शिक्षण उपसंचालक यांना भरारी पथके नियुक्त करण्याबाबत सूचना दिल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिली आहे.

जिल्ह्यामध्ये दरमहा किमान १० शाळांची तपासणी पथकामार्फत केली जाणार आहे, तर प्रमुख अधिकाऱ्यांनी शाळांना महिन्यातून किमान दोन भेटी देऊन त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. भरारी पथकांनी शाळा तपासणी केलेल्या शाळांच्या संख्येबरोबरच शाळांची नावेही सादर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. पथकांनी खरेच शाळांची तपासणी केली का? याची शहानिशा केली जाणार आहे.

जिल्ह्याची स्थितीएकूण- २३८८१ते ५ विद्यार्थी -१४३२२३६ ते ८ चे विद्यार्थी-१०३२३३शालेय पोषण आहाराची तपासणी करण्यासाठी सीईओ, शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनात भरारी पथके तपासणीसाठी गठीत केले आहेत. याशिवाय जिल्हास्तरावरही पथक आहे. या पथकामार्फत पोषण आहाराची तपासणी केली जाते. त्यात दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाईसुद्धा केली जाते.नरेंद्र गायकवाड, पोषण आहार अधीक्षक

टॅग्स :Amravatiअमरावती