शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

पोलीस पाटील भरतीसाठी होणार आता लेखी परीक्षा

By admin | Updated: June 30, 2015 00:22 IST

ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल या नंतर आता गावातील पोलीस पाटील पदे भरतांना लेखी व तोंडी परीक्षा उमेदवारांना द्यावी लागणार आहे़

१४ हजार पदभरतीसाठी प्रक्रिया सुरू : अनुसूचित जाती, जमाती, महिलांना आरक्षणमोहन राऊ त धामणगाव रेल्वेग्रामसेवक, तलाठी, कोतवाल या नंतर आता गावातील पोलीस पाटील पदे भरतांना लेखी व तोंडी परीक्षा उमेदवारांना द्यावी लागणार आहे़ राज्यातील १४ हजार पोलीस पाटील पदे भरण्यासाठी शासनाने मंजुरात दिली आहे़ दरम्यान पुढील महिन्यात या संदर्भातील उपविभागीय कार्यालय जाहीरनामा प्रसिध्द करण्याच्या प्रक्रीयेला सुरूवात करणार आहे़गावातील सामाजीक, राजकीय वातावरण कायदा व सुव्यवस्था या बाबतचे गोपनीय अहवाल प्रशासनाला देण्याचे काम पोलीस पाटलामार्फत होत असते़ छोटे मोठे तंटे सोडविण्याचे आणि महसूल, पोलीस ठाणे यांच्या कार्यातील दुवा असणाऱ्या पोलीस पाटील पदाची संख्या पाच वर्षात घटली आहे़ गावांचा कारभार सांभाळतांना पोलीस पाटलांची दमछाक होत आहे. त्यामुळे शासनाने प्रत्येक गावात पोलीस पाटील भरण्याकरीता सुरूवात केली असून विभागीय आयुक्तांना त्या संदर्भात निर्देश दिले आहे़ राज्यातील २७ हजार ग्रामपंचायतीमध्ये दुप्पट खेड्याची संख्या आहे़ दहा वर्षात १४ हजार पोलीस पाटील पदे रिक्त झाली़परीक्षा होणार लेखी, तोंडी रिक्त असलेल्या गावातील पोलीस पाटील पद भरतांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती विशेष मागास प्रवर्ग या करीता पोलीस पाटील पदाचे आरक्षण काढण्यात येणार आहे़ तसेच इयत्ता दहावी उत्तीर्ण , शेती व कोणत्याही गुन्ह्याची नोंद पोलीस ठाण्यात नसावी असे विवीध प्रमाण पत्र महत्वाचे आहे़ पुढील महिन्यात उपविभागातील ११० गावातील पोलीस पाटील पदाची भरती पारदर्शकपणे करण्यात येणार आहे़ त्याकरीता जाहीरनाम्या नंतर लेखी व तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे़-नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे.पोलीस पाटील पद भरताना वारसांना प्राधान्य देणे गरजेचे आहे़ मागील अनेक वर्षा पासून रिक्त असलेले पोलीस पाटील पद भरण्याची प्रक्रीया होणार असल्याने आता गावांना न्याय मिळणार आहे़-भिकाजी पाटील, अध्यक्ष, पोलीस पाटील संघटना