शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

आता जमीन मोजण्यासाठी ‘ईटीएस’ मशीनचा वापर

By admin | Updated: April 21, 2016 00:03 IST

शहरी आणि ग्रामीण भागाचे क्षेत्रफळ झपाट्याने वाढत असून परंपरागत भूमापन पद्धतीला फाटा देत आता नव्याने ‘ईटीएस’ मशीनद्वारे ...

भूमिअभिलेख विभाग गतिशील : डिजिटल इंडियाच्या दिशेने वाटचालअमरावती : शहरी आणि ग्रामीण भागाचे क्षेत्रफळ झपाट्याने वाढत असून परंपरागत भूमापन पद्धतीला फाटा देत आता नव्याने ‘ईटीएस’ मशीनद्वारे जमीन मोजण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. ईलेक्ट्रॉनिक्स टोटल मशीन खरेदीबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला. परंतु येथील भूमिअभिलेख विभागाने सहा वर्षांपासून ‘ईटीएस’द्वारे भूमापन सुरु केले आहे.भूमिअभिलेख विभागाचा कारभार देखील अन्य विभागांच्या तुलनेत अद्ययावत व्हावा, यासाठी परंपरागत भूमापनाला फाटा देत ‘ईटीएस’ मशीनचा जमीन मोजण्यासाठी वापर करण्याचे ठरविण्यात आले. जिल्हानिहाय सर्व्हेअरची संख्या लक्षात घेता जमीन मोजण्याकरिता आवश्यक ‘ईटीएस’ मशीनसाठी ७६ कोटींचा प्रस्ताव भूमिअभिलेख विभागाने राज्य शासनाकडे पाठविला आहे. या मशीनद्वारे जमीन मोजण्याचे काम हाती घेतल्यास वेळेची अथवा मनुष्यबळाची बचत होते. यंत्रयुगातही जमीन मोजण्याचे काम परंपरागत पद्धतीने सुरु होते. ही पद्धत वेळखाऊ असल्यामुळे भूमिअभिलेख विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. मात्र, आता ‘ईटीएस’ मशीनचा जमीन मोजण्यासाठी वापर होणार असल्यामुळे किचकट पध्दत सोपी होईल. केंद्र शासनाने डिजिटल इंडिया कार्यप्रणाली अवगत करण्याचे ठरविले असून हे यंत्र त्यास पूरक ठरणारे आहे.