शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

आता जमीन मोजण्यासाठी ‘ईटीएस’ मशीनचा वापर

By admin | Updated: April 21, 2016 00:03 IST

शहरी आणि ग्रामीण भागाचे क्षेत्रफळ झपाट्याने वाढत असून परंपरागत भूमापन पद्धतीला फाटा देत आता नव्याने ‘ईटीएस’ मशीनद्वारे ...

भूमिअभिलेख विभाग गतिशील : डिजिटल इंडियाच्या दिशेने वाटचालअमरावती : शहरी आणि ग्रामीण भागाचे क्षेत्रफळ झपाट्याने वाढत असून परंपरागत भूमापन पद्धतीला फाटा देत आता नव्याने ‘ईटीएस’ मशीनद्वारे जमीन मोजण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. ईलेक्ट्रॉनिक्स टोटल मशीन खरेदीबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला. परंतु येथील भूमिअभिलेख विभागाने सहा वर्षांपासून ‘ईटीएस’द्वारे भूमापन सुरु केले आहे.भूमिअभिलेख विभागाचा कारभार देखील अन्य विभागांच्या तुलनेत अद्ययावत व्हावा, यासाठी परंपरागत भूमापनाला फाटा देत ‘ईटीएस’ मशीनचा जमीन मोजण्यासाठी वापर करण्याचे ठरविण्यात आले. जिल्हानिहाय सर्व्हेअरची संख्या लक्षात घेता जमीन मोजण्याकरिता आवश्यक ‘ईटीएस’ मशीनसाठी ७६ कोटींचा प्रस्ताव भूमिअभिलेख विभागाने राज्य शासनाकडे पाठविला आहे. या मशीनद्वारे जमीन मोजण्याचे काम हाती घेतल्यास वेळेची अथवा मनुष्यबळाची बचत होते. यंत्रयुगातही जमीन मोजण्याचे काम परंपरागत पद्धतीने सुरु होते. ही पद्धत वेळखाऊ असल्यामुळे भूमिअभिलेख विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. मात्र, आता ‘ईटीएस’ मशीनचा जमीन मोजण्यासाठी वापर होणार असल्यामुळे किचकट पध्दत सोपी होईल. केंद्र शासनाने डिजिटल इंडिया कार्यप्रणाली अवगत करण्याचे ठरविले असून हे यंत्र त्यास पूरक ठरणारे आहे.