शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

कृषी विभागातील समित्यांचे अशासकीय सदस्य पायउतार

By admin | Updated: February 19, 2015 00:25 IST

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शासन धोरणानुसार अस्तित्वात असलेल्या कृषी विभागातील विविध समितींवर नियुक्त केलेले अशासकीय ...

अमरावती : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शासन धोरणानुसार अस्तित्वात असलेल्या कृषी विभागातील विविध समितींवर नियुक्त केलेले अशासकीय सदस्यांच्या नियुक्ती शासनाने रद्द केल्या आहेत. त्यामुळे या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील अनेक दिग्गजांना बसला आहे.राज्यात नव्याने आरुढ झालेल्या भाजपा-शिवसेना सरकारने विविध शासकीय समितींवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्ती रद्द करण्याची मोहीम आरंभली आहे. यानुसार सध्या जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या अध्यक्षतेखाली जवळपास ४० समिती आहेत. त्या समितींवर वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती संस्थांचे प्रतिनिधी व राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्या नियुक्ती राजकीय हेतूने केली जातात. मात्र शासन बदलताच आता या सर्वच अशासकीय सदस्यांच्या नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे.यानुसार कृषी विभागातील राष्ट्रीय फलोत्पादन विभाग, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान, कृषी तंत्रज्ञान, व्यवस्थापन यंत्रणा आत्मा, सांख्यिकी, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान आदी कृषी विभागाशी संलग्नित सर्व समितींवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्ती रद्द करण्यात येणार आहे. याचा फटका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बसला आहे. (प्रतिनिधी)