शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
4
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
5
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
6
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
7
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
8
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
9
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
10
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
11
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
12
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
13
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
14
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
15
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
16
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
17
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
18
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
19
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
20
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव

कृषी विभागातील समित्यांचे अशासकीय सदस्य पायउतार

By admin | Updated: February 19, 2015 00:25 IST

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शासन धोरणानुसार अस्तित्वात असलेल्या कृषी विभागातील विविध समितींवर नियुक्त केलेले अशासकीय ...

अमरावती : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शासन धोरणानुसार अस्तित्वात असलेल्या कृषी विभागातील विविध समितींवर नियुक्त केलेले अशासकीय सदस्यांच्या नियुक्ती शासनाने रद्द केल्या आहेत. त्यामुळे या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील अनेक दिग्गजांना बसला आहे.राज्यात नव्याने आरुढ झालेल्या भाजपा-शिवसेना सरकारने विविध शासकीय समितींवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्ती रद्द करण्याची मोहीम आरंभली आहे. यानुसार सध्या जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या अध्यक्षतेखाली जवळपास ४० समिती आहेत. त्या समितींवर वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती संस्थांचे प्रतिनिधी व राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्या नियुक्ती राजकीय हेतूने केली जातात. मात्र शासन बदलताच आता या सर्वच अशासकीय सदस्यांच्या नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे.यानुसार कृषी विभागातील राष्ट्रीय फलोत्पादन विभाग, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान, कृषी तंत्रज्ञान, व्यवस्थापन यंत्रणा आत्मा, सांख्यिकी, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान आदी कृषी विभागाशी संलग्नित सर्व समितींवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्ती रद्द करण्यात येणार आहे. याचा फटका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बसला आहे. (प्रतिनिधी)