शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

रेल्वेमध्ये उन्हाळ्यात ‘नो रुम’ मुंबई एक्स्प्रेस हाऊसफुल्ल : सुट्या, लग्नप्रसंगांची धूम

By admin | Updated: March 29, 2015 00:41 IST

उन्हाळा सुरु होताच रेल्वे, एसटीमध्ये प्रवाशांची गर्दी वाढते.

अमरावती : उन्हाळा सुरु होताच रेल्वे, एसटीमध्ये प्रवाशांची गर्दी वाढते. मात्र, यावर्षी १५ एप्रिलपासून रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळणे कठीण आहे. मुंबई, हावडा, दिल्ली, पटना, चैन्नई, अहमदाबाद कडे ये- जा करणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये ‘नो रुम’ झळकत आहेत.शाळा, महाविद्यालयांना सुट्या लागल्या की, बाहेर गावी जाण्याने नियोजन केले जाते. एप्रिल महिन्यात शाळांना सुट्या लागणार आहेत. त्यानुसार प्रवासाचे नियोजन आखत असताना अनेकांना रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षणाचे ‘नो रुम’ झळकत असल्याने प्रवासाचे नियोजन बदलविण्याचा प्रसंग ओढावत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये एप्रिलमध्ये आरक्षण मिळणे दुरापास्त झाले आहे, २१ एप्रिलपर्यंत लग्न प्रसंगाचा मोसम असून या कालावधीत प्रवास करणाऱ्यांची संख्या बरीच मोठी राहणार आहे. एप्रिल, मे महिन्यात ‘समर स्पेशल’ रेल्वे गाड्या सुरु करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असला तरी गर्दी बघता या गाड्यांमधेही आरक्षण मिळणे कठीण आहे. २१ एप्रिलनंतर ये- जा करणाऱ्यांची संख्या बरीच राहणार आहे. काहींनी प्रवासाचे नियोजन म्हणून दोन महिन्यापुर्वीच आरक्षण करुन ठेवले आहे. परंतु वेळेवर प्रवास करण्याचे नियोजन आखणाऱ्यांना हल्ली आरक्षण मिळणे कठीण आहे. विदर्भ एक्सप्रेस आणि अमरावती एक्सप्रसचे वेटींग लिस्ट ही २०० ते ३०० च्या वर पोहचली आहे. एप्रिलपासून चार महिने अगोदर आरक्षणरेल्वे प्रशासनाच्या नवीन निर्णयानुसार १ एप्रिलपासून चार महिने अगोदर रेल्वे गाड्यांचे आरक्षण करण्याची सोय करण्यात आली आहे. यापुर्वी केवळ दोन महिने पुर्वीच गाड्यांचे आरक्षण करता येत होते. मात्र, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी चार महिने पूर्वी रेल्वेचे आरक्षण करता येईल, अशी घोषणा केली होती. या घोषणेची अंमलबजावणी एप्रिलपासून सुरु होत आहे.