शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने महिलेसह नऊ गंभीर

By admin | Updated: March 6, 2017 00:04 IST

चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने एका महिलेसह नऊ मुलींना विषबाधा झाल्याचा प्रकार शनिवारी नजीकच्या सावळी दातुरा येथे घडला. रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

प्रकृती धोक्याबाहेर : सावळी दातुरा येथील घटना परतवाडा : चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने एका महिलेसह नऊ मुलींना विषबाधा झाल्याचा प्रकार शनिवारी नजीकच्या सावळी दातुरा येथे घडला. रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. गीताबाई कमल बारस्कर (३५), निकिता बळीराम सारवे (१५), रितु कमल बारस्कर (८), ममता जगन धुर्वे (१६), योगिता बळीराम सारवे (१२), शिवाणी गुलाब कचाये (११), तुळशी अनिल कस्तुरे (७), वैष्णवी अनिल कस्तुरे (८), ज्योती विशाल परते (१६) अशी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने विषबाधा झालेल्या महिलेसह मुलींची नावे आहेत. त्यांच्यावर अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आल्याने प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. सावळी दातुरा गावात एका महाराजने लावलेल्या झाडाला फळे लागल्याने या आदिवासी मुलींनी ते बिया खाऊन घरी गेल्या. मात्र थोड्याच वेळात त्यांना उलटी आणि गरगरल्यासारखे जाणवू लागले. गावकऱ्यांसह परिजनांनी त्यांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. वैद्यकीय अधिकारी वर्मा यांनी तत्काळ उपचार केले. गावात मात्र उलटसुलट चर्चेला पेव फुटले होते. (प्रतिनिधी)