शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

विजेच्या धक्क्याने नऊ बकऱ्या दगावल्या

By admin | Updated: June 24, 2015 00:43 IST

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार परत एकदा चव्हाट्यावर आला.

तिवसा येथील घटना : वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावरतिवसा : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार परत एकदा चव्हाट्यावर आला. बकऱ्यांचा कळप चराई करण्याकरिता गेलेल्या ९ बकऱ्यांचा जमिनीवर पडलेल्या जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ९.३० वाजता तिवसा येथील टोल नाक्यानजीक शेतशिवारात घडली. दीपक एकनाथ सावंत (२५ रा. तिवसा) हा गुराखी आपल्या मालकीच्या बकऱ्या चराई करण्याकरिता घेऊन गेला होता. त्यापैकी दोन बकऱ्या फुलाबाई सावंत या महिलेच्या होत्या. सदर बकऱ्यांचा कळप अमरावती-नागपूर महामार्गावरील मुख्य तिवसा टोल नाक्यानजीक डाव्या बाजूला एका शेतात गेल्या असता तेथे जिवंत वीज तारा जमिनीवर पडल्या होत्या. या विद्युत तारेला नऊ बकऱ्यांचा स्पर्श होताच त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये सुदैवाने गुराखी मालक दीपक सावंत याचा जीव थोडक्यात बचावला. बकऱ्यांचा मृत्यू झाल्याने सावंत याचे ५० हजारांचे नुकसान झाले असून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे सदर घटना घडली असल्याने नुकसानग्रस्त गुराखी दीपक सावंत याने तिवसा पोलीस ठाण्यात वीज वितरण कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल आहे. मंगळवारी भरदिवसा उघड्यावर जिवंत वीज तारा पडल्यामुळे बकऱ्यांचा मृत्यू झाल्याने सावंत यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गुराखी दीपक सावंत याने तक्रारीत केली आहे. (प्रतिनिधी)