शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

वृत्तपत्र सुरक्षित, कोरोनाचा प्रसार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोनाचा संसर्ग वाढता असणाऱ्या काळात वृत्तपत्राद्वारे अचूक व उपयुक्त माहिती दिली जात आहे. कोरोना काळातही वृत्तपत्र सुरक्षित ...

अमरावती : कोरोनाचा संसर्ग वाढता असणाऱ्या काळात वृत्तपत्राद्वारे अचूक व उपयुक्त माहिती दिली जात आहे. कोरोना काळातही वृत्तपत्र सुरक्षित असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल, ०००००००००० यांनी दिली.

सुरक्षित आणि उपयुक्तता हे वर्तमानपत्राचे अंग आहे. जागतिक आरोग्य संघटनेद्वारा (डब्लूएचओ) वृत्तपत्र सुरक्षित असल्याचे यापूर्वीच शिक्कामोर्तब केलेले आहे. प्रत्येक टप्प्यावर कोविड-१९ नियमावलीचे पालन करूनच वृत्तपत्र तुमच्या घरापर्यंत पोहोचत आहे. वृत्तपत्र हाताळल्यामुळे संसर्ग होतो, हा केवळ गैरसमज आहे. वृत्तपत्र वाचल्याने कोरोनाचा कुठलाही धोका नाही. वृत्तपत्रांतून कोरोना काळात जनजागृती सोबतच सुरक्षिततेसाठीची माहिती प्रसारणाचे काम उत्तमरीत्या होत आहे.

जगात, देशात अन् आपल्या गावांत, शहरात काय घडामोडी होत आहेत, त्यासंर्दभात पारखून घेतलेली माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे वृत्तपत्र हे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे वृत्तपत्र नियमित आणि बिनधास्तपणे वाचले पाहिजे, असे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले आहे.

बॉक्स

वृत्तपत्र हे समाजमनाचा आरसा आहे.

वृत्तपत्र हे समाजमनाचा कानोसा घेणारे एक प्रभावी माध्यम आहे. समाज माध्यमांतून अफवांचा बाजार मांडला जात असताना वृत्तपत्रांची विश्वासार्हता घट्टपणे रुजलेली आहे. ‘लोकमत’चे आणि विश्वासार्हतेचे नाते अतूट आहे. कोरोना काळातही ‘लोकमत’च्या माध्यमातून वास्तव आपल्यापर्यंत पोहचविले जात आहे.

कोट

वृत्तपत्र वाचल्याने कोरोना होत नाही. वितरकांमार्फत त्रिसूत्रीचे पालन करूनच वृत्तपत्र वितरण करावे.

- शैलेश नवाल,

जिल्हाधिकारी

कोट

००००

००००००००