शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

वृत्तपत्र सुरक्षित, कोरोनाचा प्रसार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोनाचा संसर्ग वाढता असणाऱ्या काळात वृत्तपत्राद्वारे अचूक व उपयुक्त माहिती दिली जात आहे. कोरोना काळातही वृत्तपत्र सुरक्षित ...

अमरावती : कोरोनाचा संसर्ग वाढता असणाऱ्या काळात वृत्तपत्राद्वारे अचूक व उपयुक्त माहिती दिली जात आहे. कोरोना काळातही वृत्तपत्र सुरक्षित असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल, ०००००००००० यांनी दिली.

सुरक्षित आणि उपयुक्तता हे वर्तमानपत्राचे अंग आहे. जागतिक आरोग्य संघटनेद्वारा (डब्लूएचओ) वृत्तपत्र सुरक्षित असल्याचे यापूर्वीच शिक्कामोर्तब केलेले आहे. प्रत्येक टप्प्यावर कोविड-१९ नियमावलीचे पालन करूनच वृत्तपत्र तुमच्या घरापर्यंत पोहोचत आहे. वृत्तपत्र हाताळल्यामुळे संसर्ग होतो, हा केवळ गैरसमज आहे. वृत्तपत्र वाचल्याने कोरोनाचा कुठलाही धोका नाही. वृत्तपत्रांतून कोरोना काळात जनजागृती सोबतच सुरक्षिततेसाठीची माहिती प्रसारणाचे काम उत्तमरीत्या होत आहे.

जगात, देशात अन् आपल्या गावांत, शहरात काय घडामोडी होत आहेत, त्यासंर्दभात पारखून घेतलेली माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे वृत्तपत्र हे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे वृत्तपत्र नियमित आणि बिनधास्तपणे वाचले पाहिजे, असे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले आहे.

बॉक्स

वृत्तपत्र हे समाजमनाचा आरसा आहे.

वृत्तपत्र हे समाजमनाचा कानोसा घेणारे एक प्रभावी माध्यम आहे. समाज माध्यमांतून अफवांचा बाजार मांडला जात असताना वृत्तपत्रांची विश्वासार्हता घट्टपणे रुजलेली आहे. ‘लोकमत’चे आणि विश्वासार्हतेचे नाते अतूट आहे. कोरोना काळातही ‘लोकमत’च्या माध्यमातून वास्तव आपल्यापर्यंत पोहचविले जात आहे.

कोट

वृत्तपत्र वाचल्याने कोरोना होत नाही. वितरकांमार्फत त्रिसूत्रीचे पालन करूनच वृत्तपत्र वितरण करावे.

- शैलेश नवाल,

जिल्हाधिकारी

कोट

००००

००००००००