शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

नवे सोयाबीन आले अन् पाचशेने भाव पडले; मुहूर्तालाच घसरण

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: September 24, 2023 19:55 IST

४६५० ते ४७४० रुपये भाव, उत्पादनखर्चही निघेना; व्यापाऱ्यांचे षड्यंत्र, शेतकऱ्यांचा आरोप.

गजानन मोहोड, अमरावती : जूनमध्ये पावसाला विलंब, जुलैमध्ये अतिवृष्टी व ऑगस्टमध्ये पुन्हा खंड यामुळे यंदाचे सोयाबीन बाधित झाले व कीड, रोगांचा प्रादुर्भाव यामुळे सरासरी उत्पन्नात कमी आलेली आहे. अशा परिस्थितीत नवे सोयाबीन बाजारात येताच भावात क्विंटलमागे ५०० रुपयांनी घसरण झाली. उत्पादन खर्च निघण्याची शक्यता नसल्याने व्यापाऱ्यांचे षड्यंत्र असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

यंदा खरीप हंगामात मृग नक्षत्रात ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली होती ते सोयाबीन आता बाजार समितीमध्ये विक्रीला येत आहे. किंबहुना नव्या सोयाबीनची आवक वाढताच दरामध्ये क्विंटलमागे तब्बल ५०० रुपयांनी कमी आलेली आहे. शनिवारी येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनची २१३४ पोत्यांची आवक झाली व ४६५० ते ४७४० रुपये भाव मिळाला आहे. महिनाभरापूर्वी सोयाबीनचे दर पाच हजार रुपयांवर पोहोचले होते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र