शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
3
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
5
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
6
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
7
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
8
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
9
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
10
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
11
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
12
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
13
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
14
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
15
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
16
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
17
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
18
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
19
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
20
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?

नेहरूंनी जगभर ‘भिक्षा’ मागून देश जगवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 22:40 IST

देशात टाचणी निर्माण होत नव्हती. सुतळीचा तोडा होत नसे. देशात अन्नधान्याचा तुटवडा होता. दर २० वर्षांनी या महाकाय देशात दुष्काळ पडत असे.

ठळक मुद्देव्याख्यान: सुरेश द्वादशीवार यांचे परखड मत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशात टाचणी निर्माण होत नव्हती. सुतळीचा तोडा होत नसे. देशात अन्नधान्याचा तुटवडा होता. दर २० वर्षांनी या महाकाय देशात दुष्काळ पडत असे. अशा विपरीत परिस्थितीवर मात करीत नेहरूंनी जगभर भिक्षा मागून हा देश जगवला, समृद्ध केला, विविध क्षेत्रात उत्क्रांती घडवून त्याची पायाभरणी केली, असे मत ‘लोकमत’चे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी रविवारी येथे व्यक्त केले.मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात एका व्याख्यानाप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ‘नेहरू नेमके कसे होते?’ या विषयावर बोलताना द्वादशीवार म्हणाले, टाचणीही निर्माण न होणाºया देशात रेल्वेचे इंजीन निर्माण व्हायला लागले. पोलदाचे मोठे कारखाने, हिरकुड, भाक्रा-नांगल यासारखी धरणे उभी राहिली. नेहरूंचे कार्य इथवरच थांबले नाही, तर या देशात नेहरूंनी लोकशाही रुजवली. नेहरूंची धर्मनिरपेक्षता मूल्यधिष्ठित, तर पटेलांची धोरणात्मक होती. देश स्वतंत्र झाला तेव्हा पंडित नेहरू ५८, तर सरदार पटेल ७२ वर्षांचे होते. पटेलांना हृदयविकाराचे दोन झटके येऊन गेले होते. मधुमेहाने त्यांचे शरीर जर्जर होऊन गेले होेते. त्याच्यावर पंतप्रधानपद लादणे योग्य नव्हते, असे द्वादशीवार यांनी स्पष्ट केले.