शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

नेहरूंनी जगभर ‘भिक्षा’ मागून देश जगवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 22:40 IST

देशात टाचणी निर्माण होत नव्हती. सुतळीचा तोडा होत नसे. देशात अन्नधान्याचा तुटवडा होता. दर २० वर्षांनी या महाकाय देशात दुष्काळ पडत असे.

ठळक मुद्देव्याख्यान: सुरेश द्वादशीवार यांचे परखड मत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशात टाचणी निर्माण होत नव्हती. सुतळीचा तोडा होत नसे. देशात अन्नधान्याचा तुटवडा होता. दर २० वर्षांनी या महाकाय देशात दुष्काळ पडत असे. अशा विपरीत परिस्थितीवर मात करीत नेहरूंनी जगभर भिक्षा मागून हा देश जगवला, समृद्ध केला, विविध क्षेत्रात उत्क्रांती घडवून त्याची पायाभरणी केली, असे मत ‘लोकमत’चे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी रविवारी येथे व्यक्त केले.मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात एका व्याख्यानाप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ‘नेहरू नेमके कसे होते?’ या विषयावर बोलताना द्वादशीवार म्हणाले, टाचणीही निर्माण न होणाºया देशात रेल्वेचे इंजीन निर्माण व्हायला लागले. पोलदाचे मोठे कारखाने, हिरकुड, भाक्रा-नांगल यासारखी धरणे उभी राहिली. नेहरूंचे कार्य इथवरच थांबले नाही, तर या देशात नेहरूंनी लोकशाही रुजवली. नेहरूंची धर्मनिरपेक्षता मूल्यधिष्ठित, तर पटेलांची धोरणात्मक होती. देश स्वतंत्र झाला तेव्हा पंडित नेहरू ५८, तर सरदार पटेल ७२ वर्षांचे होते. पटेलांना हृदयविकाराचे दोन झटके येऊन गेले होते. मधुमेहाने त्यांचे शरीर जर्जर होऊन गेले होेते. त्याच्यावर पंतप्रधानपद लादणे योग्य नव्हते, असे द्वादशीवार यांनी स्पष्ट केले.