शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

‘राष्ट्रसंताचे विचार काळाची गरज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 00:02 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेची संकल्पना प्रथम मांडली. ती आजही कमालीची प्रभावी आहे.

मोझरीत गुरुपौर्णिमा महोत्सव : समाधीस्थळाची आकर्षक सजावटअमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेची संकल्पना प्रथम मांडली. ती आजही कमालीची प्रभावी आहे. राष्ट्रसंताचे विचार आत्मसात करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकारणी सदस्य निळंकठ हळदे यांनी केले. ते गुरुकुंज मोझरी येथील आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवाप्रसंगी बोलत होते. अखिल भारतीय सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ, सरचिटणीस जनार्दनपंत बोथे, गुलाब खवसे, वाडेकर आदी भक्त यावेळी उपस्थित होते. हजारो गुरुदेव भक्तांची समाधीस्थळी दर्शनासाठी रीघ लागली होती. राष्ट्रसंतांच्या महासमाधीस्थळी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे औचित्य साधून पहाटे ४ वाजता महासमाधी अभिषेक व पूजन करण्यात आले. आचार्य हरिभाऊ वेरुळकर, शंकरराव इंगळे, सुरेश डोंगरे यांनीही विचार व्यक्त केले. भजनसंध्या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली.