शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

कृषी हरित क्रांतीसाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज

By admin | Updated: July 2, 2015 00:18 IST

राज्याचे माजी मुख्यमंत्री कै .वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल घडून आणली ...

कृषी दिन : पालकमंत्री पोटे यांचे प्रतिपादन अमरावती : राज्याचे माजी मुख्यमंत्री कै .वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल घडून आणली त्यानी केलेल्या कृषी क्षेत्रातील हरित क्रांतीचा वसा पुढे नेण्यासाठी प्रयन्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. तेकृषी विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या डॉ पंजाबराव देशमुख सभागृहात बुधवारी आयोजित कृषी दिन व कृषी जागूती सप्ताह शुभारंभ कार्यक्रमाला मार्गदर्शन करतांना बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी सभापती अरूणा गोरले, उदघाटक म्हणून अध्यक्ष सतीश उईके, तर प्रमुख पाहूणे म्हणून पालकमंत्री प्रवीण पोटे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, सभापती सरिता मकेश्र्वर, गिरीष कराळे, मुख्यकार्यकारी अधिकारी सुनिल पाटील, कृषी अधिक्षक अधिकारी दत्रातय मुळे, कृषी विकास अधिकारी उदय काथोडे, हरिभाऊ बाप्तीवाले, कवडे, जि.प.सदस्य बापुराव गायकवाड, मंदा गवई, कुरेसाबी पटेल, आदीची उपस्थिती होती. याप्रसंगी सीईओ सुनील पाटील, यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगत कृषी विभागाच्या माध्यमातून अधिकाधिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कवळे, सभापती अरूणा गोरले, कृषी अधीक्षक अधिकारी यांनीसुध्दा मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन क्षीरसागर यांनी तर आभार प्रदर्शन देशमुख यांनी केले.