शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

रासायनिक खताच्या वापरावर नियंत्रणाची गरज

By admin | Updated: June 4, 2014 23:22 IST

मानवाच्या मूलभूत गरजांपैकी पाणी अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. स्वच्छ पाणी पिणे आरोग्यासाठी गरजेचे आहे. मात्र हे करीत असताना शेतजमिनीवर दिवसेंदिवस रासायनिक खतांचा वाढत असलेला वापर

अमरावती : मानवाच्या मूलभूत गरजांपैकी पाणी अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. स्वच्छ पाणी पिणे आरोग्यासाठी गरजेचे आहे. मात्र हे करीत असताना शेतजमिनीवर दिवसेंदिवस रासायनिक खतांचा वाढत असलेला वापर यावरही नियंत्रण ठेवणे पर्यावरणासाठी  तेवढेत महत्त्वाचे आहे पर्यावणाचा समतोल राखण्यासाठी शासनामार्फ त विविध योजना राबविल्या जातात. यासाठी विविध शासकीय कार्यालयाना जबाबदार्‍या देण्यात आल्या आहेत मात्र ही जबाबदारी सर्वांची आहे. प्रदूषण विरहित पर्यावरणाचा समतोल रोखणार्‍यांपैकीच एक म्हणजे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग आहे . जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे  वाढत्या यांत्रिकीकरणामुळे बाधित झालेले पर्यावरण नियंत्रणात आणण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. त्याच अनुषंगाने पाण्यातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पाणीपुरवठा विभागामार्फत काही उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. रासायनिक खतावर नियंत्रण आवश्यकदिवसेंदिवस शेतजमिनीसाठी रासायनिक खतांचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असल्याने जलस्तोत्रामध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढते. परिणामी पाणी हे दूषित होऊन ते आरोग्यासाठी घातक ठरते. त्यामुळे पर्यावरणाचा उद्देश साध्य करण्यासाठी व रासायनिक खताच्या माध्यमातून वाढत असलेले पाण्यातील प्रदूषणाचे प्रमाण रोखण्याकरिता यावर नियंत्रण मिळविणे काळाची गरज आहे.सेंद्रिय खताचा वापर गरजेचाजलस्तोत्रातून निर्माण होणारे प्रदूषण हे रासायनिक खताच्या वाढत्या वापरामुळे होते. जमिनीच्या मुळापर्यंत रासायनिक खताचे अंश पोहोचत असल्याने जलस्तोत्रात नायट्रेटचे प्रमाण वाढत आहे. पॅरामीटरच्या धोरणानुसार पाण्यातील नायट्रेटचे आवश्यक तेवढे प्रमाण न राहता ते वाढत जाते. त्यामुळे असे पाणी पिल्यास आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खताचा वापर करणे आवश्यक आहे.