शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पीक विमा योजना ८४ कोटी रुपये मंजूर

By admin | Updated: July 15, 2015 00:23 IST

खरीप हंगाम २०१४-१५ मध्ये राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी काढलेल्या पीक विमा योजनेची ..

दिलासा : तीन दिवसांत होणार रक्कम खात्यात जमाअमरावती : खरीप हंगाम २०१४-१५ मध्ये राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी काढलेल्या पीक विमा योजनेची रक्कम अमरावती जिल्ह्यातील सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये भारतीय कृषी पीक विमा कपंनी, मुंबई यांच्याकडून १ लाख ६१ हजार १३० लाभार्थ्यांना वाटप करण्याकरिता ८३ कोटी ९३ लाख रुपये वितरित करण्यात आलेली आहेत. सदरची रक्कम येत्या तीन दिवसांत पात्र लाभार्थ्यांना वाटप करावी व लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सर्व बँक व्यवस्थापकांना दिले आहेत.जिल्हाधिकारी म्हणाले की, अमरावती जिल्ह्यात राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेची ८३ कोटी ९३ लाख रुपये मंजूर नुकसान भरपाईची रक्कम जिल्ह्यातील २३ बँकांना लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी वितरित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १ लाख ६१ हजार १३० लाभार्थ्यांना तीन दिवसांत वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात सर्वाधिक अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ६८,२४३ लाभार्थ्यांना ४९ कोटी ६ लक्ष रुपये वाटप करावयाचे आहेत. त्या खालोखाल स्टेट बँक आॅफ इंडिया यांना २०,३७५ लाभार्थ्यांना १६ कोटी २५ लक्ष रुपये वाटप करावयाचे आहे.बँकनिहाय लाभार्थी संख्या अलाहबाद बँक २४०२ लाभार्थी (१.३४ कोटी), देना बँक १९२५ लाभार्थी (१.४२ कोटी), सेंट्रल बँक आॅफ इंडिया ९२९६ लाभार्थी (६.२५ कोटी), बँक आॅफ महाराष्ट्र ८३३६ लाभार्थी (५.८९ कोटी), अ‍ॅक्सीस बँक १३ लाभार्थी (१.९७ लक्ष), विजया बँक ७ लाभार्थी (६० हजार), विदर्भ कोकण बँक २७७ लाभार्थी (२१.५५लक्ष), युनियन बँक १३४२ लाभार्थी (६४.७७ लक्ष), युको बँक १६९ लाभार्थी (१२.९६ लक्ष), सिंडीकेट बँक १८ लाभार्थी (२.९२ लक्ष), सुरेश कोआॅपरेटिव्ह बँक २ लाभार्थी (५ हजार), स्टेट बँक आॅफ हैद्राबाद ६ लाभार्थी (४५ हजार), पंजाब नॅशनल बँक २२१ लाभार्थी (२३.२६ लक्ष), इंडियन ओहर्सीज बँक ८७ लाभार्थी (१३.६५ लक्ष), इंडियन बँक १५२१ लाभार्थी (१.१८ कोटी), आयडीबीआय बँक ६५ लाभार्थी (४.६३ लक्ष), आयसीआयसीआय बँक १६ लाभार्थी (९९ हजार), कॉरपोरेशन बँक ६९ लाभार्थी (६.६८ लक्ष), कॅनरा बँक ७६ लाभार्थी (९.२६ लक्ष), बँक आॅफ इंडिया ७८६ लाभार्थी (६४.१९ लक्ष), बँक आॅफ बडोदा ७५७ लाभार्थी (४५.२३ लक्ष), रुपये तीन दिवसात वाटप करण्याचे निर्देश दिलेले आहेत.