शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नदीवरच्या संकीर्ण पुलाने घेतले ३५ बळी

By admin | Updated: November 26, 2015 00:15 IST

येथील चंद्रभागानदीवरील लहान पुलाचे मोठ्या पुलात रुपांतर करावे, यासाठी बाभळीवासी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहेत.

दर्यापूर : येथील चंद्रभागानदीवरील लहान पुलाचे मोठ्या पुलात रुपांतर करावे, यासाठी बाभळीवासी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. यासाठी अनेकवेळा आंदोलने झालीत, चर्चा झाली. पण, हा प्रश्न २८ वर्षांत का निकाली निघाला नाही, असा प्रश्न दर्यापूरकरांना पडला आहे. इतक्या वर्षात तब्बल ३० ते ३५ निष्पाप लोकांचे या पुलाखाली डोहात बुडून मृत्यू झाले आहेत. पाच वर्षांपूर्वी हा पूल तयार करण्यासंदर्भातला प्रश्न माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी उपस्थित केला होता. तसा प्रस्तावही सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला होता. परंंतु नगर पालिका नाहरकत प्रमाणपत्र देण्यास तयार नव्हती. त्यामुळे लोकप्रतिनिधी व नगर पालिकेच्या राजकारणातच अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. हा पूल व्हावा, यासाठी महाराष्ट ्रनवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष जयंत पाटील वाकोडे यांनी अनेकवेळा आंदोलनही केले. तसेच विविध पक्षाच्या अनेक राजकीय नेत्यांनी पुलासाठी प्रयत्न केलेत. परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे येथे बळी जातच राहिले. पूलाची उंची कमी असल्यामुळे येथे भला मोठा डोह तयार झाला आहे. गणेश विसर्जनादरम्यान किंवा पुलावरुन पाणी सुुरु असताना पाय घसरुन अनेकांचे येथे प्राण गेले आहेत. येथे अंदाजे १०० ते २०० फूट खोल डोह असावा, असा अंदाज आहे. परंतु प्रशासनाने कधीही गाळउपसा केला नाही. तत्कालीन नगराध्यक्ष गहरवाल यांच्या काळात नगरपालिकेने पुलाची निर्मिती केली होती. पुलावरुन पाणी वाहात असताना ये-जा करु नये, असे फलकही येथे लावण्यात आले होते. परंतु बाभळी व बनोस्याला जोडणारा हा जवळचा मार्ग असल्याने नागरिक पुलावरुन वाहत असतानाही ये-जा करतात.