शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

नगरपंचायत निवडणूक पराभूत उमेदवारांची मतदारांकडून वसुली

By admin | Updated: November 5, 2015 00:16 IST

नगरपंचायत निवडणुकीसाठी मतांचा जोगवा मागताना शेवटच्या दोन दिवसांत काही उमेदवारांनी मतदारांना भेटवस्तू दिल्यात.

मत दिले नाही, भेट वस्तू परत करा !अमरावती : नगरपंचायत निवडणुकीसाठी मतांचा जोगवा मागताना शेवटच्या दोन दिवसांत काही उमेदवारांनी मतदारांना भेटवस्तू दिल्यात. मात्र , मतदान दुसऱ्याच उमेदवाराला केले. मतदारांनी दिलेल्या या चकम्यामुळे पराभूत उमेदवार या भेटवस्तू परत मागत आहेत. ज्या कार्यकर्त्यांनी या भेटवस्तू मतदारांना दिल्यात तेच कार्यकर्ते तुम्ही ‘त्या’ उमेदवाराला मत दिले नाही ना? आता भेटवस्तू परत करा, असे सुनावताना दिसत आहेत. यामध्ये त्या मतदारांची मात्र अडचण झाली आहे. जिल्ह्यातील तिवसा, भातकुली, धारणी व नांदगाव खंडेश्वर या चार नगरपंचायतींचे निकाल सोमवारी जाहीर झालेत. मतदारांनी उमेदवारांच्या आमिषाला बळी न पडता मतदान केले. मात्र, काही मतदार उमेदवारांनी दिलेल्या आमिषाला बळी पडले. त्यांनी भेटवस्तू स्वीकारल्या. प्रत्यक्षात निकालानंतर उमेदवाराला मिळालेल्या मतांची संख्या पाहता भेटवस्तू व मतांच्या संख्येचा ताळमेळच जुळत नाही. चर्चेवर झाले शिक्कामोर्तबअमरावती : अवाढव्य खर्च करुनही पदरी आलेला पराभव जिव्हारी लागल्याने या उमेदवारांनी निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच त्याच सायंकाळपासून भेटवस्तू परत मागण्याचा सपाटा लावला आहे. तालुका मुख्यालयी ग्रामपंचायतऐवजी नगरपंचायत स्थापित झाल्यानंतर काही उमेदवार बाशिंग बांधून तयार झाले होते. निवडणूक प्रक्रिया जाहीर होताच त्यांनी घरोघरी भेटी देण्याचा सपाटा लावला होता. प्रचाराच्या अखेरच्या दिवसांत काही मतदारांना भेटवस्तू दिल्याची चर्चा होती. मात्र, आता भेटवस्तू परत मागण्याचा प्रकार समोर आल्याने मतदारांना आमिष व भेटवस्तू दिल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे.