शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

लघुपाटाच्या गाळामुळे रस्ते गेले चिखलात

By admin | Updated: February 8, 2016 00:20 IST

दुष्काळग्रस्त भागातील सिंचनाच्या सुविधांमध्ये वाढ करून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी पंतप्रधानांद्वारे देण्यात आलेल्या कोट्यवधी ...

शेतकऱ्यांचे हाल : ऊर्ध्व वर्धा धरण विभागाचे दुर्लक्षरोशन कडू  तिवसादुष्काळग्रस्त भागातील सिंचनाच्या सुविधांमध्ये वाढ करून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी पंतप्रधानांद्वारे देण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या पॅकेजचे मातेरे ऊर्ध्व वर्धा धरण विभागाच्या तिवसा येथील कालवे उपविभाग क्र. २ या कार्यालयाने केले आहे. या कार्यालयाच्या अधिनस्थ लघुपाट गाळाने व झाडाझुडुपांनी व्यापला आहे. सेवापथावरील मुरूम गायब असल्याने काळी माती वर येऊन रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. लघुपाटाच्या पाण्यामुळे भर उन्हाळ्यात सुध्दा शेतकऱ्यांना आगमनासाठी रस्ते उपलब्ध नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. दुष्काळग्रस्त भागातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना आर्थिक स्तर उंचावण्यासाठी या भागातील सिंचन सुविधेचा अधिक विकास करण्यासाठी पंतप्रधानांच्या पॅकेजपैकी १५ कोटींचा निधी तिवसा येथील कालवे उपविभाग क्रमांक २ या कार्यालयाला देण्यात आला होता. शेतकऱ्यांसमोर सिंचनाच्या समस्या उद्भवत असल्याने कोट्यावधींच्या पॅकेजची वाट लावल्याचा आरोप तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. तिवसानजीकच्या सूर्यगंगा हा लघुपाट गाळात व झाडाझुडपात आहे. मोझरी लघुपाटाचे पाणी रस्त्यावर येऊन पांदण रस्ता गाळवटून गेला आहे. या रस्त्यावरचा मुरुम गायब झाला.रस्त्याची दुरवस्था खेदजनकपंतप्रधान पॅकेजमधून १५ लाखाचा निधी मिळाल्यानंतरही या कालवे उपविभाग क्र. २ ची दुरवस्था खेदजनक म्हणावी अशीच आहे. या कालव्याचा गाळ रस्त्यावर साचल्याने भर उन्हाळ्यातही शेतकऱ्यांच्या वहिवाटीच्या रस्त्यावर चिखल साचला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून चालताना कसरत करावी लागते. परंतु याकडे संबंधित विभाग लक्ष देण्यास तयार नाही. परिणाम शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. हा प्रकार कुठवर चालणार हा सवाल उपस्थित होत आहे.