शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

ग्रामपंचायतींची अर्धेअधिक सदस्यपदे रिक्त; पोटनिवडणुकांसाठी जिल्ह्यात १२४ अर्ज

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 3, 2023 17:11 IST

याशिवाय अनेक पदांसाठी एकही उमेदवारी अर्ज प्राप्त नसल्यामुळे व जात वैधता प्रमाणपत्राअभावी बहुतांश पदे रिक्त राहणार असल्याची माहिती आहे.

गजानन मोहोड 

अमरावती - जिल्ह्यात ७५ ग्रामपंचायतीच्या दोन थेट सरपंच व ११४ सदस्यपदांसाठी मुदतीत फक्त १२४ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. याशिवाय उमेदवारी माघारीच्या ८ मे या अंतिम दिवसापर्यंत आणखी काही अर्ज माघारी होणार आहेत. त्यामुळे अर्धेअधिक सदस्यपदे यावेळी पुन्हा रिक्त राहणार आहे. निधन, राजीनामा, अनर्हता यासह अन्य कारणांमुळे ग्रामपंचायती पदे रिक्त राहिली होती. या सर्व पदांसाठी १८ मे रोजी मतदान होणार आहे. सध्या उमेदवारी अर्जाची प्रक्रिया आटोपली. आता छाननी दरम्यानही काही अर्ज बाद होणार आहे. याशिवाय अनेक पदांसाठी एकही उमेदवारी अर्ज प्राप्त नसल्यामुळे व जात वैधता प्रमाणपत्राअभावी बहुतांश पदे रिक्त राहणार असल्याची माहिती आहे.

या निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास समितीकडे प्रस्ताव सादर केल्याचा पुरावा व निवडून आल्याचे एक वर्षाचे आता प्रमाणपत्र सादर करील असे हमीपत्र उमेदवारी अर्जासोबत ग्राह्य धरण्यात येणार आहे. याविषयीचे परिपत्रक निवडणूक आयोगाद्वारा अखेरच्या दिवशी जारी करण्यात आले. मात्र, उमेदवारांपर्यंत ही माहिती पोहोचलीच नसल्याने अनेक उमेदवार आता बाद होणार आहे.

तालुकानिहाय प्राप्त उमेदवारी अर्ज

जिल्हा निवडणूक विभागाचे माहितीनूसार भातकुली तालुक्यात ५ सदस्यपदांसाठी (४ अर्ज), नांदगाव खंडेश्वर ३ (२), अंजनगाव सुर्जी २(२), चांदूर रेल्वे १ (६), अमरावती ३ (७), चांदूरबाजार ३ (४), धामणगाव ५ (११), तिवसा २ (३), चिखलदरा १४ (२३), धारणी १४ (२३), दर्यापूर १२ (२६), अचलपूर १(निरंक), मोर्शी ६ (२)व वरुड तालुक्यात ४ (६ अर्ज) दाखल आहेत. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक