शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

शहरात तासभर मुसळधार

By admin | Updated: August 29, 2016 00:00 IST

शहरात रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली....

ग्रामीण भाग कोरडाच : अमरावतीकरांना उकाड्यापासून दिलासा अमरावती : शहरात रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली आणि उकाड्याने हैराण अमरावतीकरांना जरा वेळ दिलासा मिळाला. दुपारी ४ वाजता सुरू झालेला धुवांधार पाऊस तब्बल तासभर कोसळत होता. दिवसभर कडक उन्हाने तापलेल्या अमरावतीकरांना अकस्मात कोसळलेल्या पावसाने दिलासा मिळाला असला तरी ग्रामीण भागावर मात्र वरूणराजाची वक्रदृष्टी कायम असल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लाऊन आहेत. तब्बल २० दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने उकाडा प्रचंड वाढला आहे. एव्हाना पिकांनीही माना टाकल्या असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. दोन दिवसांत पाऊस न पडल्यास पिकांची हानी होऊ शकते. रविवारी शहरी भागात दमदार पाऊस कोसळल्याने नागरिक आनंदले. मात्र, शहरात नागरिकांची त्रेधा उडाली. ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दृश्य होते. जिल्हा स्त्री रूग्णालयातही पाणी साचले होते. (प्रतिनिधी)