शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

शहरात तासभर मुसळधार

By admin | Updated: August 29, 2016 00:00 IST

शहरात रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली....

ग्रामीण भाग कोरडाच : अमरावतीकरांना उकाड्यापासून दिलासा अमरावती : शहरात रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली आणि उकाड्याने हैराण अमरावतीकरांना जरा वेळ दिलासा मिळाला. दुपारी ४ वाजता सुरू झालेला धुवांधार पाऊस तब्बल तासभर कोसळत होता. दिवसभर कडक उन्हाने तापलेल्या अमरावतीकरांना अकस्मात कोसळलेल्या पावसाने दिलासा मिळाला असला तरी ग्रामीण भागावर मात्र वरूणराजाची वक्रदृष्टी कायम असल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लाऊन आहेत. तब्बल २० दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने उकाडा प्रचंड वाढला आहे. एव्हाना पिकांनीही माना टाकल्या असून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. दोन दिवसांत पाऊस न पडल्यास पिकांची हानी होऊ शकते. रविवारी शहरी भागात दमदार पाऊस कोसळल्याने नागरिक आनंदले. मात्र, शहरात नागरिकांची त्रेधा उडाली. ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दृश्य होते. जिल्हा स्त्री रूग्णालयातही पाणी साचले होते. (प्रतिनिधी)