शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

मनरेगातील शौचालयाचे अनुदान वितरण बंद

By admin | Updated: November 11, 2014 22:32 IST

केंद्र आणि राज्यस्तरावर राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालयांच्या बांधकामासाठी आता १२ हजार रूपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतला आहे.

अमरावती : केंद्र आणि राज्यस्तरावर राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालयांच्या बांधकामासाठी आता १२ हजार रूपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतला आहे. स्वच्छ भारत मिशनच्या २ आॅक्टोबर २०१४ पासून योजनेचा लाभ मिळणार आहे. केंद्र आणि राज्यस्तरावर राबविण्यात येत असलेल्ळा निर्मल भारत अभियानचे २ आॅक्टोबर रोजी स्वच्छ भारत मिशन असे नामकरण करण्यात आले. निर्मल भारत अभियानातून वैयक्तिक शौचालयाने बांधकाम करण्यासाठी ४६०० रूपयांचे अनुदान देण्यात येत होते. तसेच या लाभार्थ्याला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) ४५०० असे एकूण ९१०० रूपयांचे अनुदान मिळत होते. त्याऐवजी आता स्वच्छ भारत मिशन म्हणून १२ हजार रूपये देण्यात येणार आहेत. यातील ९ हजार रूपये (७५ टक्के) केंद्र शासन तर ३ हजार रूपये (२५ टक्के) राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे तर मनरेगातून दिले जाणारे प्रोत्साहन अनुदान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंदिरा आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांमधील शौचालयांच्या बांधकामासाठी स्वतंत्रपणे अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात येणार आहे. तोपर्यंत स्वच्छ भारत मिशनमधून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. सार्वजनिक शौचालयाच्या उभारणीसाठी दोन लाख रूपये देण्यात येणार असून त्यातील १ लाख २० हजार रूपये केंद्र शासन ६० टक्के ६० हजार रूपये, राज्य शासन ३० टक्के देणार असून २० हजर रूपये १० टक्के लोकवर्गणीतून जमा करावे लागणार आहेत. (प्रतिनिधी)