शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
3
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
5
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
6
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
7
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
8
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
9
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
10
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
11
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
12
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
13
Sonam Raghuvanshi : "सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
14
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
15
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
16
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
17
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...
18
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
19
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
20
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण

पैसा असून असमाधानी, तेच खरे अपंग

By admin | Updated: February 8, 2016 00:18 IST

सर्व सुखसोयी असताना पैशाने श्रीमंत असलेले लोकच या जगात खरे अपंग आहेत.

प्रबोधक प्रल्हाद पै : वझ्झर मतिमंद बालगृहात ‘मोगरा फुलला’परतवाडा : सर्व सुखसोयी असताना पैशाने श्रीमंत असलेले लोकच या जगात खरे अपंग आहेत. या आश्रमातील मतिमंद मुले त्यांंच्याजवळ शंकरबाबांसारखे वडील असल्याने खरोखरच सुखी आहेत. मनुष्याने एक विचार धरला की तो आकार घेतो आणि येथे त्याचे मूर्तीमंत उदाहरण मला बघायला मिळाल, असे प्रतिपादन जीवनविद्या मिशनचे सदगुरू वामनराव पै यांचे सुपूत्र प्रल्हाददादा पै यांनी व्यक्त केले. त्यांनी रविवारी सकाळी ११ वाजता वझ्झर येथे स्व. अंबादासपंत मतिमंद व अनाथ बालसुधारगृहाला भेट दिली. यावेळी अनाथांचे वडिल शंकरबाबा पापळकर, धनंजय नाकील, संतोश नरेडी, मल्हाराचे सरपंच मनोहर जाधव, जीवन रेड्डी, जीवनविद्या मिशनचे नामदारी, शसम, वाघमारे पारडे, तुषार राणे, संजय भागवत, देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. या अनाथ, अपंग, अंध व मतिमंद बालसुधार गृहाला भेट दिल्यावर आपण स्तब्घ झालो . हे काम एवढे सोपे नाही, हे काम येथे सगळ्यांनी येऊन पाहायला हवे, असेही पै पुढे म्हणाले. १८ वर्षानंतर या मुलांसाठी कुठलाच पुनवर्सनाचा कायदा नाही, ही दुर्दैवाची बाब असल्याचे प्रल्हाद पै पुढे म्हणाले. बाबा म्हणाले २८ नातवंडे झालीत१८ वर्षानंतर या अंध-अपंग मतिमंदांचे काय? याबाबत काही तरी कायदा व्हावा, ही लढाई मागील १८ वर्षांपासून सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुध्दा शासनाला निर्देश दिले आहेत.पुनर्वसनाचा कायदा नझाल्यास नाहीतर रस्त्यावरून उचलून आणलेली ही माझी मुले १८ वर्षांनंतर पुन्हा रस्त्यावरच भरटकणार आहे. याला जबाबदार कोण?, असा खडा सवाल शंकरबाबांनी यावेळी केला. आतापर्यंत १८ मुला-मुलींची लग्ने झाले असून २८ नातवंडे झाली आहेत. दरवर्षी देशातील ५ लक्ष मुली कोठे जाता याचा पत्ता नाही. साडेतीन लक्ष अंध मुलांची माहिती नाही.