शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता

By admin | Updated: March 19, 2015 00:24 IST

जिल्ह्यासह राज्यभरात चालू वर्षात ५० टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायती आणि ७० टक्क्यांपेक्षा अधिक

अमरावती: जिल्ह्यासह राज्यभरात चालू वर्षात ५० टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायती आणि ७० टक्क्यांपेक्षा अधिक नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहे. या सर्व निवडणूकांमध्ये आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम सुरु केले आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शक व्हाव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार आगामी काळातील सर्व निवडणुका सुरळीत व्हाव्यात याची पूर्वतयारी सुरु आहे. या निवडणुकांमध्ये भारत निवडणूक आयोगाप्रमाणे कार्यपध्दती अमलात आणली जाणार आहे. यासाठी राज्य शासन पुरेसा निधी पुरविणार आहे. यापूढे राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेशिवाय पोटनिवडणूक घेता येणार नाहीत. मात्र एखादे पद जातवैधता प्रमाणपत्रा अभावी रिक्त राहत असल्या त्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना २०११ च्या जनगणने नुसार गुगल मॅपद्वारे केली जाणार आहे. यासाठी महाआॅनलाईनने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरचा वापर केला जाणार आहे. मतदान शंभर टक्के होण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. महिला बचत गटाबरोबरच महाविद्यालयीन तरुणांना जनजागृतीसाठी घेतले जाणार आहे.