शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
3
Operation Sindoor Live Updates: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिल्लीत हालचाली; कॅबिनेट बैठकीला सुरुवात
4
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
5
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
6
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
7
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
8
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
9
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
10
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
11
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
12
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
13
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
14
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
15
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
17
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
18
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
20
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता

By admin | Updated: March 19, 2015 00:24 IST

जिल्ह्यासह राज्यभरात चालू वर्षात ५० टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायती आणि ७० टक्क्यांपेक्षा अधिक

अमरावती: जिल्ह्यासह राज्यभरात चालू वर्षात ५० टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायती आणि ७० टक्क्यांपेक्षा अधिक नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहे. या सर्व निवडणूकांमध्ये आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम सुरु केले आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शक व्हाव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार आगामी काळातील सर्व निवडणुका सुरळीत व्हाव्यात याची पूर्वतयारी सुरु आहे. या निवडणुकांमध्ये भारत निवडणूक आयोगाप्रमाणे कार्यपध्दती अमलात आणली जाणार आहे. यासाठी राज्य शासन पुरेसा निधी पुरविणार आहे. यापूढे राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेशिवाय पोटनिवडणूक घेता येणार नाहीत. मात्र एखादे पद जातवैधता प्रमाणपत्रा अभावी रिक्त राहत असल्या त्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना २०११ च्या जनगणने नुसार गुगल मॅपद्वारे केली जाणार आहे. यासाठी महाआॅनलाईनने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरचा वापर केला जाणार आहे. मतदान शंभर टक्के होण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. महिला बचत गटाबरोबरच महाविद्यालयीन तरुणांना जनजागृतीसाठी घेतले जाणार आहे.