शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

पारा ३८ डिग्री सेल्सिअसवर

By admin | Updated: March 1, 2017 00:06 IST

मुंबईतील तापमान ३८.३ डिग्री सेल्सिअसवर पोहाचले असताना त्या तुलनेत अमरावतीचा पाराही भडकू लागला आहे.

उकाडा : रात्रीच्या तापमानात घटअमरावती : मुंबईतील तापमान ३८.३ डिग्री सेल्सिअसवर पोहाचले असताना त्या तुलनेत अमरावतीचा पाराही भडकू लागला आहे.फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी अमरावती शहराचे तापमन ३८.२ डिग्रीसेल्सिअस नोंदविल्या गेले . सोमवारी जलविज्ञान प्रकल्पाने घेतलेल्या नोंदीत अमरावतीचे तापमान ३८ डिग्री सेल्सीअसपर्यंत पोहचल्याचे आढळून आहे. फेब्रुवारी महिन्यातच तीव्र उन्हाच्या झळा जाणवायला लागल्या असून विदर्भातील तापमान हळूहळू वाढण्याचे संकेत हवामान तज्ज्ञाने दिले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाळ्याची चाहूल लागली असून तापमान हळूहळू उच्चाकांकडे जात आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ३२ डिग्री सेल्सिअसवर असणारे तापमान फेब्रुवारीच्या शेवटी ३८ डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांच्या अंदाजानुसार, विदर्भात बऱ्याच ठिकाणी किमान तापमान ३ ते ५ डिग्री सेल्सिअसने सरासरीपेक्षा कमी होते. सद्यस्थितीत मुंबईतील तापमान ३८.८ डिग्रीपर्यंत असून ता ेयंदाचा उच्चांक आहे. े २७ फेब्रुवारीला नवीन पश्चिमी चक्रवात हिमालयाला धडकले आहे. दक्षिण पाकिस्तान, पश्चिम बंगाल व कर्नाटक आणि अरबी समुद्रावरही चक्राकार वारे वाहत आहे. त्यामुळे कोकणातील तापमान वाढणार आहे. मात्र, विदर्भातील तापमान हळूहळू वाढण्याचे संकेत बंड यांनी दिले आहे. (प्रतिनिधी)