शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या २०८ शिक्षकांची मेळघाट वारी

By admin | Updated: June 13, 2016 01:36 IST

मागील काही वर्षांपासून जिल्हा परिषदेतील शिक्षकांची बदली प्रक्रिया उशिरा का होईना, मात्र शिक्षण विभागाने सायन्सस्कोर शाळेत १२ जून रोजी सुरू केली.

कहीं खुशी कहीं गम : प्रशासकीय, आपसी बदली प्रक्रिया सुरूअमरावती : मागील काही वर्षांपासून जिल्हा परिषदेतील शिक्षकांची बदली प्रक्रिया उशिरा का होईना, मात्र शिक्षण विभागाने सायन्सस्कोर शाळेत १२ जून रोजी सुरू केली. यात पहिल्या दिवशी शिक्षण विभागाने मेळघाटातील २०८ शिक्षकांची सपाटीवर बदली केली आहेत. एवढेच शिक्षक सपाटीवरील भागातून मेळघाटात पाठविले आहेत. या बदली प्रक्रियेत महिला शिक्षकांना मेळघाटातून प्लेन एरियात आणण्यात आले आहे. या अचानक मुहूर्त स्वरूप देण्यात आल्याने मेळघाटातील शिक्षकांमध्ये उत्साहाचे तर प्लेनमधून मेळघाटात पाठविण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये नाराजी असल्याचे चित्र पहावयास मिळाले. शिक्षकांच्या बदल्या काही वर्षांत विविध तांत्रिक कारणांमुळे रखडल्या होत्या. यात मेळघाटात दहा ते बारा वर्षे सेवा बजावणारे शिक्षक बदलीसाठी विविध प्रकारे आंदोलन करीत होते. मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षणाधिकारी एस.एम पानझाडे यांच्या उपस्थितीत शिक्षकांच्या प्रशासकीय व आपसी बदल्यांची समुपदेशनाव्दारे बदली प्रक्रिया रविवारपासून सुरू झाली आहे. १२ जून रोजी २०८ सहायक शिक्षकांच्या मेळघाट व पलेन एरियामधून एवढ्याच शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात मराठी, उर्दू माध्यमाच्या शिक्षकांचा बदल्यामध्ये समावेश आहे. यावेळी बदली प्रक्रि येत डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे, उपशिक्षणाधिकारी जयश्री राऊत व शिक्षण विभागाचे अधिक्षक संजय राठी, पकंज गुल्हाने, तुषार पावडे तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय शिक्षक नेते सुनील कुकडे, किरण पाटील इतर शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.सायन्सस्कोअर शाळेला यात्रेचे स्वरूपशिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया अचानकच राबविण्याचा निर्णय घेतला. बदली प्रक्रियेसाठी मेळघाटसह जिल्ह्याच्या काणा कोपऱ्यातून शिक्षकांनी मोठया संख्येने शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या त्यामुळे सायन्सस्कोअर शाळेला यात्रेचे स्वरूप आले होते. शासन निर्णयानुसार बदल्या नाहीत ?सन २०१४-१५ च्या शासन निर्णया नुसार या बदल्या ३१ मे पर्यत करणे आवश्यक होते. याशिवाय १० टक्या प्रमाणे बदल्या होणे अपेक्षित असताना ३० टक्के प्रमाणे बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे नियमबाह्य बदली केल्याची चर्चा परिसरात सुरू होती.