शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
5
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
6
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
7
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
8
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
9
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
10
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
11
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
12
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
13
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
14
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
15
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
16
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
17
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
18
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
19
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
20
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मे हीट, अमरावती ४४.७; घरीच रहा, सुरक्षित राहा

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 14, 2023 17:41 IST

 तीन दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झालेली आहे. रविवारी दुपारी ३ वाजता येथील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या तापमापक यंत्रावर ४४.७ ...

 तीन दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झालेली आहे. रविवारी दुपारी ३ वाजता येथील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या तापमापक यंत्रावर ४४.७ अंश तापमानाची नोंद झालेली आहे. सावलीत असतानाही अंगाची काहिली अन् घामाच्या धारा लागल्याने नागरिक त्रस्त आहेत. दुपारी १२ नंतर रस्ते ओस पडल्याचे दिसून आले.

जिल्ह्यास मे हीटचा तडाखा बसला आहे. या प्रचंड तापमानात नागरिकांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. शक्यतो दुपारी १२ ते ४ या काळात घराबाहेर निघणे टाळा, शारीरिक कष्टाची कामे या काळात करू नका, घराबाहेर पडताना पांढरे, सैल सुती कपडे घालावे, भरपूर पाणी प्यावे, शक्य असल्यास डोळ्याला काळा गॉगल लावावा. नारळ पाणी, लिंबू पाणी, पन्हं याचे सेवन करावे, तेलकट पदार्थ खाऊ नये, असे आरोग्य विभागाने सांगितले.