शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

गणित, विज्ञान विषय शिक्षकांची भरतीला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:12 IST

मोर्शी : राज्याच्या शिक्षण विभागाने १० ते १५ वर्षांपासून गणित विषय शिकवणाऱ्या शिक्षकांची भरती केलेली नाही. ...

मोर्शी : राज्याच्या शिक्षण विभागाने १० ते १५ वर्षांपासून गणित विषय शिकवणाऱ्या शिक्षकांची भरती केलेली नाही. यामुळे अनेक शाळांमध्ये गणित तसेच विज्ञान शिकविणाऱ्या शिक्षकांची वानवा आहे.

इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय जीवनात गणिताचे महत्त्व कळावे, यासाठी सर्वच शाळांमध्ये गणित हा विषय विद्यार्थ्यांना अनिवार्य करण्यात आला. त्याचप्रमाणे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र हे विषय शिकवले जातात. पण, १० ते १५ वर्षांपासून राज्याच्या शिक्षण विभागाने गणित व विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकांची भरती न केल्यामुळे शाळेत कार्यरत आहेत. या शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान शिकविला जात असल्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारमय झाले आहे. तालुक्यातील काही खासगी शाळेत गणित व विज्ञान विषय शिकवणारे शिक्षक सेवानिवृत्त झाल्यामुळे त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या शिक्षकांनी गावातील बेरोजगार असलेल्या युवकांची नियुक्ती करून विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होऊ नये म्हणून करारावर शिक्षकांची नेमणूक केली असून, सदर शिक्षक विद्यादानाचे कार्य करीत आहेत.