शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

मराठी विद्यापीठ रिद्धपूर येथेच व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:16 IST

अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महानुभावांच्या गत ३० ...

अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महानुभावांच्या गत ३० वर्षांपासून असलेल्या मराठी विद्यापीठ स्थापनेच्या मागणीला अनुकूलता दर्शवली. परंतु, हे विद्यापीठ मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ रचल्या गेलेल्या रिद्धपूर (ता. चांदूर बाजार जि. अमरावती) येथेच व्हावे, अशी मागणी महानुभाव साहित्य महामंडळाच्यावतीने करण्यात आली.

मराठी भाषेत गद्य, चरित्र, व्याकरण, कोशग्रंथ यांसोबतच काव्यग्रंथाचेही लेखन महानुभव साहित्यिकांनीच सर्वप्रथम केले. मराठी भाषेतील पहिला गद्य व चरित्रग्रंथ ‘लीळाचरित्र’चे संकलन पंडित म्हाइंभट यांनी केल्यावर रिद्धपूर येथेच बाराव्या शतकात संपादन कार्य पूर्णत्वास गेले. मराठी साहित्यविश्वाला समृद्ध करणाऱ्या आणि संस्कृतऐवजी लोकभाषा मराठीतून साहित्यनिर्मिती करणाऱ्या महानुभवांची साहित्यसंपदा अजूनही उजेडात आली नाही. त्यामुळेच मराठी विद्यापीठाची गत ३० वर्षांपासून मागणी लावून धरली आहे. मराठी विद्यापीठाची रिद्धपूर येथे स्थापना झाल्यास अनेक हस्तलिखिते व सांकेतिक लिपी नव्याने जगासमोर येतील. त्यामुळे रिद्धपूर येथेच मराठी विद्यापीठाची स्थापना करण्याची मागणी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम नागपुरे, श्रीकृष्ण बनसोड, ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाचे मार्गदर्शक प.पू. विनयमुनी उपाख्य वैरागीबाबा, प्रवीण बनसोड, जितेंद्र रोडे यांनी केली आहे.