शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

सात कोटींचे वाटप तात्काळ करा

By admin | Updated: May 7, 2017 00:10 IST

खरीप २०१५ मध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा काढलेला नाही त्या शेतकऱ्यांना जाहीर पीक विम्याच्या ५० टक्के प्रमाणात जाहीर झालेली ....

यशोमती ठाकूर आक्रमक : जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खरीप २०१५ मध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा काढलेला नाही त्या शेतकऱ्यांना जाहीर पीक विम्याच्या ५० टक्के प्रमाणात जाहीर झालेली मदत चार महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. याविषयी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या उपस्थितीत शनिवारी झालेल्या बैठकीत आ. यशोमती ठाकूर संतप्त झाल्यात. तत्काळ निधी जमा न केल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला. तिवसा तालुक्यातील १७ हजार शेतकऱ्यांचे सात कोटींचे अर्थसहाय्य हे गेल्या दोन महिन्यांपासून अमरावतीच्या अ‍ॅक्सीस बँक येथे पडून आहे. प्रशासनाच्या व बँकाच्या दिरंगाईमुळे हा निधी वाटपापासून पडून आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत असताना दोन महिन्यापासून त्यांना निधी मिळाला नाही. त्यामुळे हा निधी तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावा अन्यथा आंदोलन करू असे आ. यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बँकेशी संपर्क करून तत्काळ सात कोटी उपलब्ध करण्याचे आदेश दिले. तिवसा नगरपंचायतचे उपाध्यक्ष वैभव वानखडे, संदीप आमले, सागर राऊत, आशीष ताथोडे, मंगेश भगोले आदी उपस्थित होते.