शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

अमरावतीकडे जाणाºया मुख्य मार्गाची चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 22:22 IST

अमरावतीकडे जाणारा वर्दळीचा मुख्य रस्ता नरखेड रेल्वे क्रॉसिंग उडाणपुलापर्यंत छन्नी-छन्नी झाला आहे. पक्का रस्ता होईल तेव्हा होईल. कमीत कमी डागडुजी तरी करा, ....

ठळक मुद्देसंतप्त सवाल : पक्का रस्ता वाट्टेल तेव्हा करा, डागडुजी तरी करा

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : अमरावतीकडे जाणारा वर्दळीचा मुख्य रस्ता नरखेड रेल्वे क्रॉसिंग उडाणपुलापर्यंत छन्नी-छन्नी झाला आहे. पक्का रस्ता होईल तेव्हा होईल. कमीत कमी डागडुजी तरी करा, अशा संतप्त प्रतिक्रिया येथून नियमित जाणाºया वाहन चालकांमध्ये आहे.जुन्या वस्तीपासून ते नरखेड रेल्वे क्रॉसिंगपर्यंतचा रस्ता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. दोन किलोमीटरच्या या खराब रस्त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागतो आहे. बडनेºयाहून नियमित नोकरी कामधंद्यासाठी जाणाºया वाहनचालकांना याचा केवळ मन:स्ताप होत नसून शारीरिक दुखापतीचाही त्रास झाल्याच्या तक्रारी आहेत. संबंधित प्रशासनाने या खराब रस्त्याची तत्काळ डागडुजी करावी. ज्यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळेल.बडनेºयातील या भागात पक्का रस्ता होणार असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून ऐकीवात आहे. मात्र जेव्हा पक्का रस्ता करायचा तेव्हा तो करा, आता मात्र चाळणी झालेल्या रस्त्याची डागडुजी तरी करा, असे संतप्तपणे बोलल्या जात आहे. चाळणी झालेल्या रस्त्याच्या कडेला बारीक गिट्टीचा थर साचला आहे. रात्रीच्या वेळेस अपुºया प्रकाश व्यवस्थेमुळे याठिकाणी वाहनचालक घसरून पडत आहे.खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. संबंधित प्रशासनाने याची तत्काळ दखल घेण्याची गरज आहे. अमरावती ते बडनेरा मार्गावर वाहतुकीची मोठी वर्दळ असते. खराब रस्ता चुकवित वाहन चालकांना आपला जीव मुठीत ठेवून हा रस्ता पार करावा लागतो आहे. प्रचंड दैनावस्था झालेल्या दोन किमीच्या रस्त्याकडे लोकप्रतिनिधीनेही लक्ष द्यावे, असेही वाहन चालकांसह बडनेरा वासीयांमध्ये बोलले जात आहे.मणक्याच्या आजाराने वाहनचालक त्रस्तनरखेड क्रॉसिंगजवळ पुलाच्या कामाला तब्बल पाच वर्ष लागले. त्या भागातला रस्ता देखिल खराब होता. तो त्रास कमी झाला असला तरी जुनीवस्ती ते नरखेड क्रॉसिंग उडाणपुलापर्यंतच्या खराब रस्त्यामुळे नियमित या रस्त्यावरून जाणाºया वाहन चालकांना मणक्याचे तसेच पाठीच्या दुखण्याचे आजार वाढत असल्याचे प्रकर्षाने बोलल्या जात आहे.