शहरं
Join us  
Trending Stories
1
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
2
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
3
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
4
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
5
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
6
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
7
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
8
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
9
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
10
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
11
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
12
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
13
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
14
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
15
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
16
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
17
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
18
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
19
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
20
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?

शेतकºयांच्या आंदोलनासमोर झुकले महावितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:04 IST

खरीप पिकांना पाण्याची गरज असताना महावितरण कंपनीच्या अन्यायकारक फतव्यामुळे हजारो शेतकºयांचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्दे‘कापूस घ्या, वीज द्या’ : तीन तासांत १२ रोहित्र कार्यान्वित

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : खरीप पिकांना पाण्याची गरज असताना महावितरण कंपनीच्या अन्यायकारक फतव्यामुळे हजारो शेतकºयांचे नुकसान होत आहे. याविरुद्ध शेतकºयांनी मोर्चा काढला. हा संताप पाहून अभियंत्यांना ३ तासांत १२ रोहित्रे सुरू करावी लागली.मोर्शी तथा लेहगाव सबस्टेशन अंतर्गत येणारी रोहित्रे मागील १५ ते २० दिवसांपासून बंद आहेत. महावितरण अधिकाºयाना वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कपाशी, तूर व संत्रा, रबीचे चना, गहू या इतर पिकाचे नुकसान होत आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यासाठी महावितरण कंपनी जबाबदार असून नुकसानीचा पंचनामा शासनाने करावा व नुकसान भरपाई द्यावी व बंद रोहित्र तसेच कापलेले वीज कनेक्शन त्वरित जोडून देण्यात यावे, याकरीता महावितरण कार्यलयात शेतकºयांनी ‘कापूस घ्या वीज द्या’ असे आंदोलन केले. यावेळी देवेंद्र भुयार, अमर गोमंकाळे, नितीन साबळे, नितीन ढोमणे, सतीश ढोमणे, अतुल ठाकरे, पंकज शाहाने, गजानन ढाकुलकर, शरद गायकी, दिनेश टिपरे, नरेंद्र सोनगते, शरद जिचकार, युवराज निस्वाडे, वैभव फुके, शुभम तिडके, रवी मानकर आदी उपस्थित होते.