शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल
4
दिल्ली स्फोट : गाडीतील मृतदेह डॉक्टर उमरचाच; डीएनए जुळला! नक्की कशी पार पडली फॉरेन्सिक प्रक्रिया?
5
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
6
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
7
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?
8
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
9
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
10
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
11
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
12
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
14
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
15
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
16
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
17
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
18
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
19
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
20
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांच्या आंदोलनासमोर झुकले महावितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:04 IST

खरीप पिकांना पाण्याची गरज असताना महावितरण कंपनीच्या अन्यायकारक फतव्यामुळे हजारो शेतकºयांचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्दे‘कापूस घ्या, वीज द्या’ : तीन तासांत १२ रोहित्र कार्यान्वित

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : खरीप पिकांना पाण्याची गरज असताना महावितरण कंपनीच्या अन्यायकारक फतव्यामुळे हजारो शेतकºयांचे नुकसान होत आहे. याविरुद्ध शेतकºयांनी मोर्चा काढला. हा संताप पाहून अभियंत्यांना ३ तासांत १२ रोहित्रे सुरू करावी लागली.मोर्शी तथा लेहगाव सबस्टेशन अंतर्गत येणारी रोहित्रे मागील १५ ते २० दिवसांपासून बंद आहेत. महावितरण अधिकाºयाना वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कपाशी, तूर व संत्रा, रबीचे चना, गहू या इतर पिकाचे नुकसान होत आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यासाठी महावितरण कंपनी जबाबदार असून नुकसानीचा पंचनामा शासनाने करावा व नुकसान भरपाई द्यावी व बंद रोहित्र तसेच कापलेले वीज कनेक्शन त्वरित जोडून देण्यात यावे, याकरीता महावितरण कार्यलयात शेतकºयांनी ‘कापूस घ्या वीज द्या’ असे आंदोलन केले. यावेळी देवेंद्र भुयार, अमर गोमंकाळे, नितीन साबळे, नितीन ढोमणे, सतीश ढोमणे, अतुल ठाकरे, पंकज शाहाने, गजानन ढाकुलकर, शरद गायकी, दिनेश टिपरे, नरेंद्र सोनगते, शरद जिचकार, युवराज निस्वाडे, वैभव फुके, शुभम तिडके, रवी मानकर आदी उपस्थित होते.