शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेलगत वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 01:16 IST

मेळघाटला अवैध वृक्षतोड आणि अतिक्रमणाने ग्रासले असतानाच महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमाभागात मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची अवैध कत्तल केली जात आहे. या अवैध वृक्षतोडीची भयावहता बघता, दोन्ही राज्यांतील वनअधिकाºयांच्या बैठकांवर प्रश्नचिन्ह लागले आहेत.

ठळक मुद्देनियमित अधिकारी नाही : दोन्ही राज्यांतील वनाधिकाऱ्यांच्या बैठकी नावालाच

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मेळघाटला अवैध वृक्षतोड आणि अतिक्रमणाने ग्रासले असतानाच महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमाभागात मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची अवैध कत्तल केली जात आहे. या अवैध वृक्षतोडीची भयावहता बघता, दोन्ही राज्यांतील वनअधिकाºयांच्या बैठकांवर प्रश्नचिन्ह लागले आहेत.मध्यप्रदेश वनविभागाच्या अधिकाºयांनी महाराष्ट्रात परतवाडा-बहिरम रोडवरील निंभोरा फाट्याजवळ तीन ते चार लाखांचे अवैध सागवान पकडले. यानंतर जारिदा वनपरिक्षेत्रातून आलेला मालही याच वनअधिकाºयांनी पकडला. त्यांनी आरोपींना अटकही केली. याची माहिती महाराष्ट्र वन अधिकाºयांना दिली. मध्य प्रदेशातील कुकरू-खामला रेस्ट हाऊसवर पार पडलेल्या दोन्ही राज्यांतील समन्वय बैठकीत यावर चर्चाही झाली.पूर्व मेळघाट वनविभागाच्या डीएफओ पीयूषा जगताप प्रसूती रजेवर गेल्याने त्यांचा प्रभार अविनाशकुमार यांच्याकडे आहे. काही दिवस एसीएफ सानप यांच्याकडेही डीएफओंचा प्रभार होता. प्रादेशिक वनविभागाला चार महिन्यांपासून नियमित डीएफओ नाहीत. मिणा गेल्यानंतर मोबाइल डीएफओ हरिश्चंद्र वाघमोडे यांच्याकडे अतिरिक्त प्रभार होता. आता वर्किंग प्लॅनचे डीएफओ संजय दहिवले यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.व्याघ्र प्रकल्पातही वृक्षतोडमेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत मध्यप्रदेश सीमेला लागून असलेल्या वनक्षेत्रातही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आहे. सिपना वन्यजीव विभागाच्या पाचडोंगरी, कोयलारी, कन्हेरी, घाना बीटमधील वृक्षतोड नजरेत भरण्यासारखी आहे. उल्लेखनीय ठरली आहे. प्रादेशिक वनविभागाच्या सीमेलगत व्याघ्र प्रकल्पांतर्गत वृक्षतोड असून, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला अतिक्रमणाने ग्रासले आहे. मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले जात आहे.४० किलोमीटरची सीमावृक्षतोडीनंतर लाकूड वाहून नेण्यासाठी बैलांचा उपयोग घेतला जातो. ससोदा, बºहाणपूर, बानूर, धोत्रा, पाटोली, जांम्बुलडी, आडऊंबर, जनुना, पाळा, धाबा, खुमई, लामघाटी, पलासखेडी, बामादेही, निंभोरा या मध्यप्रदेशतील गावालगतच्या जंगलातून सागवान वृक्षांची अवैध कत्तल होत आहे. यातील आडउंबर, जाम्बुलडी, पाटोली जंगलात वृक्षतोडीची भयानकता अधिक आहे. महाराष्ट्र-मध्यप्रदेश मधील जवळपास ३० ते ४० किलोमीटरची सीमा यात गुंतली आहे.हेडलोडमध्यप्रदेश जंगलासह मेळघाट वनविभागांतर्गत पूर्व मेळघाट, पश्चिम मेळघाट सीमेलगत मोठी अवैध वृक्षतोड आहे. हे सर्व लाकूड हेडलोडने म्हणजेच डोक्यावरून सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी गावालगत गोळा केले जात आहे. मध्य प्रदेशातील लाकूड महाराष्टÑात गोळा करून वनतस्कर आंध्र प्रदेशात पाठवितात.

टॅग्स :forest departmentवनविभाग