शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

जलयुक्त शिवारकडे लक्ष, कोल्हापुरी बंधाऱ्याकडे दुर्लक्ष

By admin | Updated: December 31, 2015 00:14 IST

अनियमित पावसामुळे शेतीचे नुकसान होत असल्याने संरक्षित पाण्यावर शेतीचे नुकसान होत असल्याने संरक्षित पाण्यावर जोर देत नवनवीन योजना राबविण्यात येत आहेत.

पैसा गेला पाण्यात : जिल्ह्यात बंधाऱ्यांचे दोन हजार दरवाजे गायबअमरावती : अनियमित पावसामुळे शेतीचे नुकसान होत असल्याने संरक्षित पाण्यावर शेतीचे नुकसान होत असल्याने संरक्षित पाण्यावर जोर देत नवनवीन योजना राबविण्यात येत आहेत. परंतु जून्या योजनांच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने लाखो रूपयाचा खर्च वाया जात असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.मागील काही वर्षापूर्वी कोल्हापूरी बंधाऱ्यांच्या योजनेच्या परिणामकारतेमुळे मोठाय प्रमाणात बंधारे बांधले गेले.कालांतराने त्याकडे दुर्लक्ष झाले. परंतु दरवाजेच राहीले नसल्याने पाणी वाहून गेल्यामुळे योजनेवर खर्च करण्यात आलेले लाखो रूपये वाया गेले . जिल्ह्यात कोल्हापुरी बंधारे योजना राबविण्यास सुरूवात झाल्यापासून आतापर्यत १३३ बंधारे बांधण्यात आले आहेत. तर स्थानिक स्तर सिंचन विभागाकडून १४ बंधारे जिल्हा परिषद सिंचन विभागाला हस्तांतरीत करण्यात आले आहेत.या बंधाऱ्यांना हजारो दरवाजे बसवले होते.याकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक बंधाऱ्यांचे दरवाजे गायब होऊन पाणी वाहून जात आहे.याबाबत जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याशी मोबाईलवर संपर्क केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.