शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन अनुशेषातील २६ प्रकल्प प्राधान्य यादीत

By admin | Updated: June 8, 2015 00:24 IST

जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी अपूर्ण असलेल्या ३३ सिंचन प्रकल्पांपैकी २६ प्रकल्पांचा समावेश ..

व्यथा सिंचनाची : ३३ पैकी २६ प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण होणारअमरावती : जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी अपूर्ण असलेल्या ३३ सिंचन प्रकल्पांपैकी २६ प्रकल्पांचा समावेश राज्य शासनाने प्राधान्यक्रम यादीत केला आहे. सिंचन अनुशेषांतर्गत असलेल्या जिल्ह्यातील रखडलेल्या ३३ सिंचन प्रकल्पांपैकी येत्या तीन वर्षांत २६ सिंचन प्रकल्पांचे काम पूर्ण केले जाणार आहे. जलसंपदा विभागाच्या वार्षिक आराखड्यात अमरावतीसह विभागातील ६६ सिंचन प्रकल्प प्राधान्यक्रमाने पूर्ण केले जाणार आहेत. सध्या १२० सिंचन प्रकल्प अपूर्ण कामांमुळे रखडून पडलेले आहेत. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने निधीची तरतूद करण्याची घोषणा केली. अमरावती जिल्ह्यातील २६ सिंचन प्रकल्पांची कामे सन २०१८ पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. यासाठी जलसंपदा विभागाच्या यंत्रणेने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. त्यादृष्टीने जलसंपदा विभागाने नियोजनसुद्धा ठरविले आहे. अनुशेषांतर्गत २६ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नवीन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देणे सुरू असलेल्या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देणे, निधीचे पुनर्विनियोजन, भूसंपादन, पुनर्वसन वनविभागाची मंजुरी व रिक्त पदे भरणे अशा विविध प्रश्नांचे निराकरण करण्याचे आवाहन शासनासमोर आहे. रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेल्यास त्यापासून सिंचनाची सुविधा होऊन शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन घेण्यास हातभार लागू शकेल. (प्रतिनिधी) प्रकल्पाचे काम संथगतीनेजिल्ह्यात सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी प्रकल्पांना निधी देणे आवश्यक आहे. शिवाय यामधील काही सिंचन प्रकल्प केंद्र शासनाने नियंत्रणासाठी वळते करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील बऱ्याच सिंचन प्रकल्पाचे काम अपूर्ण आहे. त्यामध्ये ३३ प्रकल्प अनुशेषांतर्गत पूर्ण करावयाचे आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होत नसल्याने मात्र जिल्ह्याचा अनुशेष वाढत आहे.