शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
2
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
3
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
4
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
5
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
6
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
7
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
8
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
9
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
10
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
11
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
12
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
13
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
14
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
15
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
16
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
17
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
18
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
19
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

याला जीवन ऐसे नाव!

By admin | Updated: February 15, 2016 00:51 IST

रोजगाराच्या शोधात मेळघाटातून अनेक मजूर कुटुंबासह अमरावतीत स्थलांतरित झालेत.

संदीप मानकर अमरावतीरोजगाराच्या शोधात मेळघाटातून अनेक मजूर कुटुंबासह अमरावतीत स्थलांतरित झालेत. शहरीकरणाच्या जीवनशैलीपासून व सुखसुविधेपासून कोसोदूर असलेले हे आदिवासी कुटुंब मिळेल तेथे निवारा शोधून जीवन जगत आहे. यालाच जीवन म्हणायचे का, असा प्रश्न स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम जरिदा, चुर्णी, काटपूर परिसरातील १० ते १५ कुटुंब राजापेठ परिसरातील इलेक्ट्रीकचे केबल टाकण्यासाठी दाखल झाले आहेत. वडाळीच्या बांबू केंद्राच्या गेटजवळ त्यांनी निवारा शोधला आहे. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने चर्चा केली असता तात्पुरत्या पालाचे घर बांधलेले व तेथे राहत असलेले देवीदास अखंडे व संजू मावस्कर यांच्या घरात अठराविश्व दारिद्र्य असल्यानंतरही त्यांच्या बोलण्यात श्रीमंती जाणवत होती. भविष्याची चिंता नाही, गेलेल्या वेळेची फिकीर नाही. ते सांगतात बस २०० ते ३०० रुपये रोज कमवाला व दिवस भागला व पोटाची खळगी भरली की संपले जीवन. देवीदासला एक मुलगी दोन मुले, स्थलांतरित झाल्यामुळे शिक्षण, आरोग्याची सोय नाही. बाहेरुन पाणी आणावे लागते. ज्या ठिकाणी ते राहतात, तेथे सर्पदंश किंवा इतर प्राण्यांचा भय मनात नाही. चूल पेटवून दोन घास खाण्याचे व दोन्ही टाईम दिवसभर कामावर जायचे येथे पालाच्या घरात १५ कुटुंब असेच जीवन जगत आहेत. शासनाने शाळाबाह्य विद्यार्थी शोधून त्यांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी लाख प्रयत्न सुरू आहे. पण पदरी मात्र अपयशच! साहब, जंगल मे सोना है, इसमेही पुरी जिंदगी निकल गई. उपरवाला साथ मे है, असे स्मितहास्य देत, पोटासाठी जगावे लागते, असे म्हणतात. मेळघाटात शासनाच्या सुविधा मिळत नाही, रोजगारपण नाही, बँकेत खाते काढण्यासाठी चप्पल घासावी लागते. अशा हलाखीच्या परिस्थितीत गावाच्या बाहेर निसर्गरम्य वातावरणात एकांतवासाने हे जीवन जगत.