शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
3
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
4
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
5
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
6
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
7
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
8
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
9
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
10
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
11
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
12
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
13
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
15
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
16
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
17
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
18
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
19
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
20
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

याला जीवन ऐसे नाव!

By admin | Updated: February 15, 2016 00:51 IST

रोजगाराच्या शोधात मेळघाटातून अनेक मजूर कुटुंबासह अमरावतीत स्थलांतरित झालेत.

संदीप मानकर अमरावतीरोजगाराच्या शोधात मेळघाटातून अनेक मजूर कुटुंबासह अमरावतीत स्थलांतरित झालेत. शहरीकरणाच्या जीवनशैलीपासून व सुखसुविधेपासून कोसोदूर असलेले हे आदिवासी कुटुंब मिळेल तेथे निवारा शोधून जीवन जगत आहे. यालाच जीवन म्हणायचे का, असा प्रश्न स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम जरिदा, चुर्णी, काटपूर परिसरातील १० ते १५ कुटुंब राजापेठ परिसरातील इलेक्ट्रीकचे केबल टाकण्यासाठी दाखल झाले आहेत. वडाळीच्या बांबू केंद्राच्या गेटजवळ त्यांनी निवारा शोधला आहे. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने चर्चा केली असता तात्पुरत्या पालाचे घर बांधलेले व तेथे राहत असलेले देवीदास अखंडे व संजू मावस्कर यांच्या घरात अठराविश्व दारिद्र्य असल्यानंतरही त्यांच्या बोलण्यात श्रीमंती जाणवत होती. भविष्याची चिंता नाही, गेलेल्या वेळेची फिकीर नाही. ते सांगतात बस २०० ते ३०० रुपये रोज कमवाला व दिवस भागला व पोटाची खळगी भरली की संपले जीवन. देवीदासला एक मुलगी दोन मुले, स्थलांतरित झाल्यामुळे शिक्षण, आरोग्याची सोय नाही. बाहेरुन पाणी आणावे लागते. ज्या ठिकाणी ते राहतात, तेथे सर्पदंश किंवा इतर प्राण्यांचा भय मनात नाही. चूल पेटवून दोन घास खाण्याचे व दोन्ही टाईम दिवसभर कामावर जायचे येथे पालाच्या घरात १५ कुटुंब असेच जीवन जगत आहेत. शासनाने शाळाबाह्य विद्यार्थी शोधून त्यांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी लाख प्रयत्न सुरू आहे. पण पदरी मात्र अपयशच! साहब, जंगल मे सोना है, इसमेही पुरी जिंदगी निकल गई. उपरवाला साथ मे है, असे स्मितहास्य देत, पोटासाठी जगावे लागते, असे म्हणतात. मेळघाटात शासनाच्या सुविधा मिळत नाही, रोजगारपण नाही, बँकेत खाते काढण्यासाठी चप्पल घासावी लागते. अशा हलाखीच्या परिस्थितीत गावाच्या बाहेर निसर्गरम्य वातावरणात एकांतवासाने हे जीवन जगत.