शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

ग्रामीण भागातील पत्रपेटी काळाच्या पडद्याआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:12 IST

ग्रामीण भागातील पत्रपेटी काळाच्या पडद्याआड ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो, आपल्या नातेवाइकांना किंवा इतरांना काही संदेश द्यायचा ...

ग्रामीण भागातील पत्रपेटी काळाच्या पडद्याआड

ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो, आपल्या नातेवाइकांना किंवा इतरांना काही संदेश द्यायचा असेल तर पत्राच्या माध्यमातून दिला जात होता; मात्र मोबाईलच्या क्रांतीमुळे पत्रपेटी काळाच्या पडद्याआड गेली असल्याचे चित्र दिसत आहे.

ग्रामीण भागामध्ये पोस्टामार्फत पत्रपेटी एखाद्या भिंतीवर लावल्या जात होती. त्या पत्रपेटीमध्ये गावातील नागरिक महत्त्वाचा संदेश असो किंवा कोणताही व्यवहार असो पत्राच्या माध्यमातून केला जात होता. व गावातील नागरिकसुद्धा आपल्या नातेवाइकांची पत्र येईल, म्हणून मोठ्या आशेने पोस्टमनची वाट पाहत असे. परंतु आता प्रत्येकांच्या हातामध्ये मोबाईल आल्याने पत्राकडे कुणीही संदेश देत नसल्याचे समजते.

रक्षाबंधनच्या काळामध्ये राखी पाठवण्यासाठी प्रत्येक बहीण या पत्रपेटीमध्ये आपल्या भावाला राखी पाठवत असे. आता मात्र स्पर्धेच्या युगामध्ये कुणीही असा व्यवहार करत नसल्याचे एकंदरीत चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.

सुरवातीच्या काळात अत्यंत महत्त्वाचा संदेश पोहोचवायचा असला तर तार ही सेवा होती; परंतु ती सेवा काही वर्षांपासून बंद पडली आहे.

पोस्टामार्फत अनेक विकासात्मक क्रांती केल्या गेली आहे. अनेक सेवा यामध्ये सरकारने विकसित केल्या असल्या; परंतु पत्रव्यवहार मात्र दुर्लभ झाल्याचे दिसत आहे.

सर्व नागरिकांचे व्यवहार आता मोबाईल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून होत असल्याने जुन्या सेवा दुर्लभ होतील काय, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.