शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

विद्यापीठात उत्तरपत्रिका आढळल्या कचऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 06:01 IST

विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा कारभार ‘इन कॅमेरा’ चालतो. असे असताना मूल्यांकन विभागातून उत्तरपत्रिका कचऱ्यात गेल्या कशा, हा संशोधनाचा विषय आहे. उन्हाळी परीक्षांचे मूल्यांकन आणि निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे मूल्यांकन विभागाच्या भांडारातून या उत्तरपत्रिकांना पाय कसे फुटले, याचा शोध घेतल्यास बरेच तथ्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाहीत, असे बोलले जात आहे.

ठळक मुद्देकुलगुरूंची परीक्षा विभागाला भेट : केंद्रीय मूल्यांकन विभागाच्या माळ्यावर फेकल्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०१९ परीक्षेच्या उत्तरपत्रिका दोन दिवसांपूर्वी कचºयात आढळल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. दरम्यान, कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी मंगळवारी सुटीच्या दिवशी परीक्षा विभागात भेट दिल्याची विश्वसनीय माहिती आहे.विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा कारभार ‘इन कॅमेरा’ चालतो. असे असताना मूल्यांकन विभागातून उत्तरपत्रिका कचऱ्यात गेल्या कशा, हा संशोधनाचा विषय आहे. उन्हाळी परीक्षांचे मूल्यांकन आणि निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे मूल्यांकन विभागाच्या भांडारातून या उत्तरपत्रिकांना पाय कसे फुटले, याचा शोध घेतल्यास बरेच तथ्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाहीत, असे बोलले जात आहे. ‘मास्किंग डी मॉस्किंग’ असे उत्तरपत्रिकांची प्रक्रिया चालत असून, याद्वारे उत्तरपत्रिका कचºयात फेकल्या असाव्यात, असा दाट संशय परीक्षा विभागाला आहे. मात्र, परीक्षा विभागातील प्रत्येक कर्मचाºयावर तिसरा डोळा असतो. काहीही गैर होऊ नये, अशी व्यवस्था विद्यापीठाने परीक्षा विभागात केली आहे.उत्तरपत्रिका कचºयात आढळल्याप्रकरणी चौकशी प्रारंभ होईल, असे संकेत आहेत. सहा महिन्यांपर्यंत उत्तरपत्रिकांची सुरक्षा आणि जतन करण्याची जबाबदारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांवर सोपविली आहे. कचºयातील उत्तरपत्रिकाप्रकरणी पुनर्मूल्यांकनाचे धागेदोरे असल्याची चर्चा रंगली आहे.पुनर्मूल्यांकनात गुणवाढीचा सपाटाउन्हाळी २०१९ परीक्षेत नापास झालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनात गुणवाढ झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे यापूर्वी मूल्यांकन करणाºया प्राध्यापकांवर संशयाची सुई आहे. काही विद्यार्थ्यांना एक-दोन नव्हे, चक्क पुनर्मूल्यांकनात ३० ते ४० गुणांची वाढ मिळाल्याची माहिती आहे. गुणवाढीचे संशोधन केल्यास ‘फिक्ंिसग’मध्ये कोण हे उघडकीस येईल, असे सूत्रांनी सांगितले.बी.एस्सी. अभ्यासक्रमाच्या दोन उत्तरपत्रिका कचऱ्यात आढळल्या आहेत. मूल्यांकनादरम्यान काही उत्तरपत्रिका गहाळ होत्या. ही बाब फार गंभीर नाही. तरीही याप्रकरणी दक्षता घेण्यात येत आहे.- हेमंत देशमुखसंचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, अमरावती विद्यापीठ

टॅग्स :universityविद्यापीठ