शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

शेतकरी संख्या तफावतीने जिल्ह्याचे मोठे नुकसान

By admin | Updated: April 16, 2017 00:03 IST

पीक विम्याच्या ५० टक्के प्रमाणात मिळणाऱ्या नुकसान भरपाई यादीमध्ये शेतकऱ्यांची पहिली संख्या व निधी मिळाल्यानंतरच्या यादीत वाढ झालेली संख्या यामध्ये तफावत आहे.

जगताप यांचा आरोप : प्रशासनाच्या बेपर्वाईने नुकसान भरपाईचा कमी निधीअमरावती : पीक विम्याच्या ५० टक्के प्रमाणात मिळणाऱ्या नुकसान भरपाई यादीमध्ये शेतकऱ्यांची पहिली संख्या व निधी मिळाल्यानंतरच्या यादीत वाढ झालेली संख्या यामध्ये तफावत आहे. यामुळे जिल्ह्यास मिळणाऱ्या निधीचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप आ.वीरेंद्र जगताप यांनी शनिवारी झालेल्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत केला. प्रशासनाने अंदाजित शेतकरी संख्येची यादी शासनाला पाठविली. त्यानुसार १०९ कोटींचा निधी मिळाला. नंतर मात्र शेतकरी संख्येत वाढ दाखविण्यात आली.दुसऱ्या यादीत लाभार्थी संख्यावाढअमरावती : जेवढा निधी जिल्ह्यास प्राप्त झाला, तेवढ्या निधीमध्येच सर्व शेतकऱ्यांना वाटप आटोपले, असा आरोप आ.जगताप यांनी केला. नेहमीच तलाठी स्तरावर यादीमध्ये फेरफार होते व धनदांडग्यांना लाभ मिळतो व खरा लाभार्थी यामध्ये वंचित राहतो, असे ते म्हणाले. या घोळामुळे जिल्ह्याचे व पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या घोळासाठी चौकशी समिती नेमा, अशी मागणी त्यांनी चर्चेदरम्यान पालकमंत्री प्रवीण पोटे यांना केली. प्रशासन घाईघाईने खोटी माहिती शासनाला सादर करते व नंतर भ्रष्टाचार करण्यासाठी शेतकरी संख्यावाढ केली जाते, असे आ. जगताप म्हणाले.