शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

रेल्वेची जमीन शेती व्यवसायाच्या वापरात

By admin | Updated: May 7, 2017 00:12 IST

तालुक्यातील शिराळा परिसरातील शेतजमीन सन १९९४ मध्ये शासनाने रेल्वे लाईनकरिता अधिग्रहित केली होती.

शेतकऱ्यांचा आक्षेप : अन्थया शेतजमीन परत करालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तालुक्यातील शिराळा परिसरातील शेतजमीन सन १९९४ मध्ये शासनाने रेल्वे लाईनकरिता अधिग्रहित केली होती. मात्र या सुपीक जमिनीचा वापर ज्या कामासाठी व्हायला पाहिजे तो होत नसल्याने ही सर्व जमीन शेतीव्यवसायासाठी रेल्वेमधील काही कर्मचारी वापर करीत आहेत. त्यामुळे अधिग्रहित केलेली ही सर्व शेतजमीन शेतकऱ्यांना शासनाने परत द्यावी, अशी मागणी शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे शेतकऱ्यांनी निवेदनाव्दारे केली.शिराळा परिसरातील सुपीक जमीन सन १९९४ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून रेल्वे लाईनच्या कामाकरिता अधिग्रहित करण्याचे आदेश दिले होते. शासन निर्माधीन व सार्वजनिक प्रकल्प असल्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलाही विरोध न करता जमीन दिली. मात्र आजच्या स्थितीत ही सर्व शेतजमीन रेल्वे विभागातील काही गॅगमन पदावरील कर्मचारी या जमिनीचा वापर शेतीसाठी करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. परिणामी केंद्र शासनाच्या सन २००३ च्या निर्णयानुसार दिलेल्या जमिनीचा उद्देश बदलल्यास शेती मूळ शेतकऱ्यांना परत द्यावी, असा नियम आहे. यानुसार सर्व जमिनी शेतकऱ्यांना परत द्यावी, अशी मागणी केली आहे. यावेली प्रकाश साबळे, प्रशात ढोरे, संजय बडे आदी उपस्थित होते.