शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसन व सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी रखडला वासनी प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:17 IST

अचलपूर तालुक्यातील हा महत्त्वाचा प्रकल्प मानला जात आहे. पूर्वी पर्यावरण विभागाच्या मान्यतेअभावी हा प्रकल्प रखडला होता. मात्र, काही महिन्यांपूर्वी ...

अचलपूर तालुक्यातील हा महत्त्वाचा प्रकल्प मानला जात आहे. पूर्वी पर्यावरण विभागाच्या मान्यतेअभावी हा प्रकल्प रखडला होता. मात्र, काही महिन्यांपूर्वी पर्यावरण विभागाने या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. मान्यतेचा खोडा दूर झाला असला तरीही प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या तीन गावांचे पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. पुनर्वसनामध्ये बोरगाव दोरी, बोरगाव तळणी या गावांचे पूर्णत:, तर बोरगावाचे अंशत: पुनर्वसन अद्याप झालेले नाही. या प्रकल्पाला २००७ मध्ये जेव्हा मान्यता मिळाली तेव्हा हा प्रकल्प १०२ कोटींचा होता. आता या प्रकल्पाला ८२६ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यतेची गरज आहे. प्रकल्पावर आतापर्यंत ५९० कोटींचा खर्च झाला आहे.

प्रकल्पाची घळभरणी झाल्यास जून २०२३ मध्ये चार हजार हेक्टरचे, तर जून २०२४ मध्ये १८०४ हेक्टरमध्ये सिंचनक्षमता निर्मितीचे नियोजन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. पण, कोरोनामुळे या प्रकल्पाचा प्रश्न निकाली निघाला नाही. त्यामुळे प्रकल्प रखडला आहे. हा प्रकल्प केव्हा पूर्ण होणार, असा सवाल प्रकल्पग्रस्त शेतकरी विचारत आहेत.

कोट

दोन गावांचे पुर्ण तर एका गावाचे अंशता: पुनर्वसन झाले नाही. प्रयत्न सुरु आहेत. प्रकल्पाला नव्याने ८२६ कोटींची सुधारीत प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता आहे.

- सुरेंद्र आडे, कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभाग