शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

जळगांव आर्वीतच होणार कृषीसमृद्धी केंद्र

By admin | Updated: August 18, 2016 00:02 IST

राज्याच्या अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलविणारा तब्बल ७१० किमीच्या मुंबई-नागपूर महाराष्ट्र समृद्धि कॉरीडोर प्रकल्पांत स्मार्टसिटी जळगांव आर्वी येथेच होणार असून....

पालकमंत्र्यांनी केली जागेची पाहणी : -आता शासकीय भूखंडावरच साकारणार बिझनेस हब धामणगावरेल्वे : राज्याच्या अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलविणारा तब्बल ७१० किमीच्या मुंबई-नागपूर महाराष्ट्र समृद्धि कॉरीडोर प्रकल्पांत स्मार्टसिटी जळगांव आर्वी येथेच होणार असून आता १४४ हेक्टरच्या शासकीय भूखंडातच हा हब साकारला जाणार आहे. याकरिता शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित केली जाणार नाही, असे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी स्पष्ट केले.मुंबई-नागपूर हा सुपर एक्सप्रेस हायवे धामणगाव तालुक्यातील १५ गावांमधून जाणार आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बुधवारी दुपारी तालुक्यातील दोन ठिकाणांची पाहणी केली. यवतमाळ-धामणगाव मार्गावरील सावळा फाटा येथे उड्डाणपुलाचे बांधकाम होणार आहे. जागेची पाहणी केल्यानंतर जळगांव आर्वी येथील औद्योगिक क्षेत्राची सुद्धा पालकमंत्र्यांनी पाहणी केली. मालधक्क्याचा दळणवळणासाठी वापरअमरावती : परिसरातील १४४ हेक्टरमध्ये शासकीय बिझनेस हब साकारला जाणार असून त्यासाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित केली जाणार नाही, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. प्रकल्पाकरिता जमिनीची कमतरता भासल्यास तिवसा मार्गावरील ६८ एकर प्रकल्पामुळे जळगांव औद्योगिक परिक्षेत्राचे रूप पालटणार असून परिसरातील शेकडो लोकांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. धामणगाव-जळगांव आर्वी हा रस्ता सुद्धा ६ पदरी करून त्यामार्गे धामणगाव रेल्वे येथील मालधक्क्याचा उपयोग दळणवळणासाठी केला जाणार आहे. एकंदरीत या संपूर्ण प्रकल्पात आता शासनाने आधी शासकीय जमिनचा वापर करुन हब साकारण्याची भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. जळगाव आर्वी येथील औद्योगिक परिक्षेत्राची पाहणी करताना जिल्हाधिकारी किरण गित्ते, जिल्हा नियोजन अधिकारी काळे, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार चंद्रभान कोहरे, राजगडकर, प्रवीण देसली, दिनेश विधाते, मंगेश कवाडे,श्रीकांत घुगे, जळगांव आर्वी येथील धीरज मुडे आदी उपस्थित होते.दत्तापूर पांदण रस्ता महामार्गाला जोडणारजळगाव आर्वी ते दत्तापूर या पांदण रस्त्याचा विकास करण्यात येणार असून त्या रस्त्याला महामार्गाशी जोडण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी यावेळी दिली. या कॉरीडोर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.