शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

कोविड विम्यापासून शिक्षक वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:10 IST

अमरावती :जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना अद्यापही विम्याचा लाभ मिळालेला नाही. विशेष म्हणजे शिक्षण विभागाकडे स्पष्ट मार्गदर्शन ...

अमरावती :जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना अद्यापही विम्याचा लाभ मिळालेला नाही. विशेष म्हणजे शिक्षण विभागाकडे स्पष्ट मार्गदर्शन नसल्याने विभागात संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.

मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून प्रशासनाने अनेक शिक्षकांची सेवा अधिग्रहीत केली होती. ही सेवा देताना अनेक शिक्षक व त्यांचे कुटुंबीय पॉझिव्टीव्ह आले. यातील काही शिक्षकांचा मृत्यू झाला. शासनाने शिक्षकांनाही विमा कवचाची सुरक्षा प्रदान केली. त्यासाठी शिक्षकांचे प्रस्ताव पाठवावे लागत आहेत. मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या विमा कवचाचे किती प्रस्ताव अमरावती विभागातून गेले. किती शिक्षकांचा मृत्यू झाला याची अधिकृत माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयात नाही. मुळात प्रस्ताव संदर्भात शिक्षण विभागात कुठलीही स्पष्ट गाईडलाईन नसल्याचे दिसून येत आहे.

बॉक्स

प्रस्तावाबाबत गोंधळ

मृत्यू झालेल्या शिक्षकांचा प्रस्ताव ते कार्यरत असलेल्या शाळेने तयार करून कुठे पाठवावा येथूनच प्रश्न निर्माण होत आहे. काही शाळांनी शिक्षण अधिकारी कार्यालयाला प्रस्ताव पाठविले. शिक्षणाधिकारी कार्यालयात ते प्रस्ताव जिल्हाधिकारी व परस्पर मंत्रालयात पाठविले. शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयात एकही प्रस्ताव नाही. मयत झालेल्या शिक्षकांचे विम्याचे प्रस्ताव नेमके कुठे व कसे पाठवावे यावर मार्गदर्शन नसल्याने संपूर्ण गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.