शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

उद्ध्वस्त खरिपाची पैसेवारी ५८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:31 IST

यंदाच्या खरीप हंगामाच्या पिकातील काहीही हाती लागलेले नसताना जिल्ह्यातील १९६३ गावांपैकी १७६५ गावांची पैसेवारी प्रशासनाने ५८ पैसे काढली आहे.

ठळक मुद्देउफराटा न्याय : सुधारितमध्येही १७८५ गावांना डावलले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामाच्या पिकातील काहीही हाती लागलेले नसताना जिल्ह्यातील १९६३ गावांपैकी १७६५ गावांची पैसेवारी प्रशासनाने ५८ पैसे काढली आहे.सोंगणीचा खर्चही निघणे कठीण असल्याने हजारो हेक्टरमधील सोयाबीनच्या उभ्या पिकात शेतकºयांनी नांगर फिरविला. मूग, उडीद केव्हाच बाद झाले. बीटीचे बोंड अळींनी पोखरले. संपूर्ण खरीप उद्ध्वस्त झाला. केवळ तूर तेवढी बचावली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकाºयांनी सुधारित ५८ पैसेवारी जाहीर केली. जिल्ह्यातील १७८५ गावांना उफराटा न्याय देण्यात आल्याने शेतकºयांमध्ये चीड व्यक्त केली जात आहे. सुधारित पैसेवारीदेखील वास्तवाला धरून नाही, असा आरोप शेतकºयांचा आरोप आहे.जिल्ह्यात पावसाची ३३ टक्के तूट आहे. अल्प पावसामुळे ६० दिवसांच्या अवधीचे मूग-उडीद बाद झाले. सोयाबीनला शेंगाच नसल्यामुळे उभ्या पिकात रोटाव्हेटर फिरविण्याची वेळ शेतकºयांवर आली. बचावलेल्या सोयाबीनमधून उत्पादन खर्चही निघणे कठीण आहे. कपाशीवर लाल्या व गुलाबी बोंड अळी आहे. अशा स्थितीत उर्वरित १७८५ गावांमध्ये ‘आलबेल’ दाखविण्याचा परिणाम पीक विम्याच्या दाव्यांवर होणार आहे.नजरअंदाजने पीक विमाही होणार बाधितजिल्ह्यात अपुºया पावसामुळे खरिपाचा हंगाम बाधित झाला असतानाही महसूल विभागाद्वारा सर्वेक्षण करण्यात आलेले नाही, उलट नजरअंदाज पैसेवारी ६६ पैसे जाहीर करण्यात आली. आता पीक विम्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस हा निकष असला तरी जिल्ह्याची नजरअंदाज ६६ व सुधारित ५८ पैसेवारीमुळे विमा कंपन्यांचे फावते. याचा थेट फटका शेतकºयांना बसणार आहे.१७८ गावांना न्याय, पैसेवारी ५० पैशांच्या आतसुधारित पैसेवारीत जिल्ह्यातील १९६३ गावांची पैसेवारी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये १७८ गावांची पैसेवारी ही ५० पैशांच्या आत आहे. या गावांना न्याय मिळाला. यामध्ये सर्वाधिक १२४ गावे अंजनगावसुर्जी तालुक्यातील आहेत. दर्यापूर तालुक्यात ४५, भातकुली ७ व चिखलदरा तालुक्यातील दोन गावांचा यामध्ये समावेश आहे. याच गावांतील पिकांसारखी स्थिती असणाºया दीड हजारांवर गावांना मात्र सुधारित पैसेवारी डावलण्यात आले आहे.