शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

प्रहारचे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:16 IST

दिव्यांग, अनाथ, विधवा, परितक्त्या, शेतकरी, शेतमजूर व बेघरांच्या न्याय, हक्कासाठी प्रहार संघटनेच्यावतीने शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरु झाले आहे.

ठळक मुद्देबच्चू कडुंचे नेतृत्व : दिव्यांग, अनाथ, विधवा, बेघरांच्या हक्कासाठी लढा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिव्यांग, अनाथ, विधवा, परितक्त्या, शेतकरी, शेतमजूर व बेघरांच्या न्याय, हक्कासाठी प्रहार संघटनेच्यावतीने शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरु झाले आहे. मात्र, ऐन दिवाळीच्या प्रारंभीच आमदार बच्चू कडू यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या या आंदोलनाने प्रशासन हैराण झाले आहे. तर दुसरीकडे आंदोलनस्थळाला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.स्थानिक गाडगेनगरस्थित संत गाडगेबाबा समाधी मंदिरासमोरील प्रागंणात राहुट्या टाकून न्याय, हक्कासाठी एकवटले आहेत. स्वातंत्र्यांच्या ६० वर्षांनंतरही कापडी पालाच्याघरात राहावे लागत असल्याचे भीषण वास्तव आ. कडू यांच्या नेतृत्वात मांडण्यात आले आहे. बेमुदत अन्नत्याग आंदोलनासाठी बाहेरगावाहून हजारो नागरीक एकवटले आहेत. यात अनाथ, विधवा, बेघर, अपंग, शेतकरी, शेतमजूरासह बेरोजगार युवकांचा समावेश आहे. शासन, प्रशासन जेथपर्यत प्रश्न सोडवित नाही, तेथपर्यत हे अन्नत्याग आंदोलन सुरुच राहील, अशी भूमिका आ. कडू यांनी घेतली आहे. सीमेवर शत्रुशी झुंज देताना वीरमरण आलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना अनुकंपा धोरण लागू झाले नसल्याबाबत शल्य व्यक्त करण्यात आले आहे. दिव्यांगाचे समस्या, प्रश्न आंदोलनात अग्रस्थानी आहे. अन्नत्याग आंदोलनाला आ. बच्चू कडू यांच्यासह छोटू महाराज वसू, प्रमोद कुदळे, अमोल कावलकर, मुकेश घुंडीयाल, सौरभ इंगळे, बबलू जवंजाळ, गोलू ठाकूर, प्रदीप वडकर, चंदू खेङकर आदी सहभाग झाले आहेत.