शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
5
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
6
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
7
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
9
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
10
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
11
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
12
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
13
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
14
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
15
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
16
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
17
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
18
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
19
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
20
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

...तर मंत्रालयात साप सोडू; आमदार बच्चू कडू यांचा इशारा

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: August 9, 2023 17:29 IST

शासनाविरोधात ‘प्रहार’चा विभागीय आयुक्त कार्यालयावर जन एल्गार 

अमरावती : शेतमालास भाव देण्याची याच काय कोणत्याही शासनाची औकात नाही, शेतमजुराला साप चावला तर पैसे मिळत नाहीत, कृषी विभागाचे सचिव त्यामध्ये आडकाठी आणतात. आता १५ दिवसात निर्णय न झाल्यास मंत्रालयात साप सोडू, सापाला जात, धर्म समजत नाही, असा निर्वाणीचा इशारा माजी मंत्री तथा आमदार बच्चू कडू यांनी शासनाला दिला.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आ. बच्चू कडू व आ. राजकुमार पटेल यांच्या नेतृत्त्वात बुधवार या क्रांतिदिनी शेतकरी, शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर विराट जन एल्गार मोर्चा काढण्यात आला. या कार्यालयासमोर पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर आ. कडू यांनी संबोधित केले.सरकारमध्ये असल्यानंतर मोर्चा काढू नये, असे कुठल्या घटनेमध्ये लिहिले आहे का, असा सवाल त्यांनी केला. जनसामान्याचा आवाज बनण्याचे काम आपण केले आहे. यासाठी पाच किमी अंतर पायदळ चालत हा मोर्चा काढण्यात आल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूAmravatiअमरावती