शहरं
Join us  
Trending Stories
1
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
2
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
3
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
4
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
5
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
6
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
7
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
8
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
9
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
10
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
11
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
13
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
14
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
15
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
16
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
17
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
19
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
20
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली

...तर मंत्रालयात साप सोडू; आमदार बच्चू कडू यांचा इशारा

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: August 9, 2023 17:29 IST

शासनाविरोधात ‘प्रहार’चा विभागीय आयुक्त कार्यालयावर जन एल्गार 

अमरावती : शेतमालास भाव देण्याची याच काय कोणत्याही शासनाची औकात नाही, शेतमजुराला साप चावला तर पैसे मिळत नाहीत, कृषी विभागाचे सचिव त्यामध्ये आडकाठी आणतात. आता १५ दिवसात निर्णय न झाल्यास मंत्रालयात साप सोडू, सापाला जात, धर्म समजत नाही, असा निर्वाणीचा इशारा माजी मंत्री तथा आमदार बच्चू कडू यांनी शासनाला दिला.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आ. बच्चू कडू व आ. राजकुमार पटेल यांच्या नेतृत्त्वात बुधवार या क्रांतिदिनी शेतकरी, शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर विराट जन एल्गार मोर्चा काढण्यात आला. या कार्यालयासमोर पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर आ. कडू यांनी संबोधित केले.सरकारमध्ये असल्यानंतर मोर्चा काढू नये, असे कुठल्या घटनेमध्ये लिहिले आहे का, असा सवाल त्यांनी केला. जनसामान्याचा आवाज बनण्याचे काम आपण केले आहे. यासाठी पाच किमी अंतर पायदळ चालत हा मोर्चा काढण्यात आल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूAmravatiअमरावती