शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

आष्ट्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 22:36 IST

आॅनलाईन लोकमतधामणगाव रेल्वे : गावाचा विकास हा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे सरपंच यांच्या माध्यमातून होतो. त्यामुळे सरपंचांनी गावातील मूलभूत सुविधांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन आ़ वीरेंद्र जगताप यांनी तालुक्यातील आष्टा येथे केले.संत भिकाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनित असलेल्या आष्टा येथे जलयुक्त शिवार अभियानातील कामांना सुरुवात झाली. अभियानात या गावाची निवड झाल्यानंतर ...

ठळक मुद्देवीरेंद्र जगताप : गावांचा चेहरामोहरा बदलणार

आॅनलाईन लोकमतधामणगाव रेल्वे : गावाचा विकास हा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे सरपंच यांच्या माध्यमातून होतो. त्यामुळे सरपंचांनी गावातील मूलभूत सुविधांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन आ़ वीरेंद्र जगताप यांनी तालुक्यातील आष्टा येथे केले.संत भिकाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनित असलेल्या आष्टा येथे जलयुक्त शिवार अभियानातील कामांना सुरुवात झाली. अभियानात या गावाची निवड झाल्यानंतर आ़ जगताप यांच्या हस्ते खैरंग नाल्यावर सिमेंट नाला बांध, खोलीकरण व रुंदीकरण अशा २६ लाखांच्या कामाचा शुभारंभ झाला. सरपंच रिना राऊत यांच्या पुढाकाराने गावात दैनंदिन स्वच्छता, कर वसुली तसेच विविध विकासात्मक कामे युद्धस्तरावर सुरू आहेत. शासनाच्या सर्वांगीण योजना राबवून प्रत्येक ग्रामस्थाला न्याय मिळवून देणार असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी जि़प़ सदस्य सुरेश निमकर, जि़प़ अध्यक्ष नितीन गोंडाणे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पोटफोडे, सभापती सचिन पाटील, प़ंस़ सदस्य संगीता निमकर, राहुल राऊत, दीपचंद भेंडे, रमेश म्हात्रे, योगेश राऊत, प्रवीण राऊत, अमोल राऊत, अग्रवाल, पंकज जाधव, संतोष भेंडे, पूजाराम ठाकरे, विनायक राऊत, किशोर राऊत, उमेश राऊत आदी उपस्थित होते़